Saturday, August 29, 2020

*भा.ज.पा.चे राज्यव्यापी घंटानाद* आंदोलन


आज दि.29/08/20 शनिवार भारतीय जनता पार्टी रावेर तालुक्याच्या वतीने श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर येथे घंटानाद आंदोलने
केंद्र सरकारकडून देवस्थाने भक्तांसाठी खुले करण्यासाठी परिपत्रक या पुर्वीच काढले आहे व त्या नुसार देश भरातील देवस्थाने खुली करण्यात आली आहे.
परंतु राज्यातील आघाडी सरकारने त्यावर कुठल्याही  कार्यवाही केलेनाही व भक्तांसाठी मंदिरे खुले केली नाही
त्यासाठी कुंभकर्णपेक्षा गाढ झोपलेल्या ठाकरे सरकार इशारा देण्यासाठी राज्यभर दार उघडा उध्ववा दार उघड अशी हाक देवून घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच रावेर येथे भाजपा तर्फे आंदोलन केले व धुळे येथे अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्ते पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना फि माफीचे निवेदन देतांना पालक मंत्र्या समोर पोलिसांनी विद्यार्थीनवर केलेल्या अमानुष लाठी हल्यांचा निषेध सुध्दा करण्यात आला. यासंबंधी मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. या प्रसंगी भाजपा ता.अध्यक्ष राजन लासुरकर ,जि.उपाध्यक्ष पद्माकर महाजन,प.स.सभापती जितेंद्र पाटील, कु.उ.बा.समिती सभापती श्रीकांत महाजन, ता.सरचिटणीस सी.एस.पाटील सर,प.स.उपभापती.जुम्मा तडवी,गटनेते प.स.पि.के.महाजन,जि.यु.मो.उपाध्यक्ष अमोल पाटील, यु.मो.ता.अध्यक्ष महेंद्र पाटील,ता.सरचिटणीस यु.मो.खेमचंद्र धांडे,प.स.सदस्य हरलाल कोळी, संदिप सावळे, रावेर शहर अध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष मनोज श्रावक,सरपंच सिंगत प्रमोद पाटील,दुर्गादास पाटील,नगिनदास चौधरी,वसंत महाजन,माधव चौधरी, पंकज चौधरी, व कार्यकर्ते उपस्थित होते

Friday, August 14, 2020

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

देश   स्वतंत्र झाला  अनेक वर्षे झालीत आपण सर्व भारतीय  मिळून मिसळून आपल्या देशाच्या  साठी चांगले काम करत आहोत आणखी करू या, लोकशाही अहिंसा समाजवादमार्ग जो जगाला  संदेश देत आहोत तो मार्गाने आपण  सर्व समाजाचे कल्याण करू या,
, आपले मतभेद विसरून आपल्या देशाची आर्थिक प्रगती होईल आणि आपल्या देशाची संपत्ती सुरक्षित राहील या साठी  तळागाळातील जनतेला पण लाभ होईल असा विचार करून सत्तेचे विक्रेदिकरण करून सामान्य माणूस पण आमदार खासदार झाला पाहिजे अधिकारी झाला पाहिजे , सेवा गोरगरिबांना मिळाली पाहिजे त्यासाठी सार्वजनिक  सरकारीयंत्रणा सुरक्षित राहिली पाहिजे, ज्यांनी आज गायत या देशाला सशक्त बनविण्यासाठी राब राब राबले ते आपले पूर्वज  सेनिक सामान्य माणुस करदाते तसेच अनमोल प्राणपणाने लढले ते सर्व लाखो  स्वातंत्र्य चळवळीत ज्या हुतात्म्यांचे आठवण🙏🙏🙏 नमन करून त्याचे उपकार न विसरता त्याचे स्मरण करावे मनातुन मनापासून  आभार 👏👏 सलाम,🙏
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व भारतीय  जनतेस हार्दिक शुभेच्छा,
🙏🙏🙏🌈🌈
प्रशांत बोरकर
तरुण तडफदार टीम✍️✍️🙏🌈🌈🎯

Wednesday, August 12, 2020

बजाज फायनान्स लिमिटेड शाखा रावेर कडून रावेर पोलीस स्टेशन यांना सैनिटाइजर ,मास्क, आणि ग्लोब्स देण्यात आले

आज रोजी बजाज फायनान्स लिमिटेड शाखा रावेर कडून रावेर पोलीस स्टेशन यांना सैनिटाइजर ,मास्क, आणि ग्लोब्स देण्यात आले। देताना शाखा व्यवस्थापक मयूर कुर्मी, सोने तारण कर्ज विभागाचे व्यवस्थापक बाबा साळुंके व वैयक्तिक कर्ज विभागाचे व्यवस्थापक किरण पाटिल तसेच शिपाई किरण महाजन उपस्थित होते।

Saturday, August 8, 2020

डॉ सुनील सुकलाल देवरे यांची सावता सेनाच्या जळगाव जिल्ह्याध्क्षपदी निवड

मुक्ताईनगर येथील राजकीय सामजिक कार्यकर्ते श्री सुनील सुकलाल देवरे यांची सावता सेनाच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली आहे
त्यांचे निवडीसाठी श्री मुंजाजी गोरे यांनी निवडीचे पत्र दिले आहे माळी समाजाचं हितासाठी व  संघटना चे ध्येय साध्य करण्यासाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे 
त्याचे निवडीबद्दल ओबीसीं आदिवासी विकास मोर्चा चे राष्ट्रीय संयोजक श्री प्रशांत बोरकर, सुनील पवार, आदी अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे,

Friday, August 7, 2020

ओबीसी आरक्षणाची पुर्ण अंमलबजावणी करणे संदर्भात.रावेर वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसिलदार याना निवेदन



रावेर दि. ७ (प्रतिनिंधी) येथे वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आदोलनाच्या रावेर तालुक्याच्या  वतीने निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांना निवेदन सादर करण्यात येते की  देशामध्ये ओबीसी समाजाला मंडल आयोग कमीशन नुसार दिलेल्या २७ टक्के आरक्षणाची उघड पणे पायमल्ली सुरु आहे. त्या विरोधात आणी ओबीसींच घटनादत्त आरक्षणा वाचवण्यासाठी पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पहिल्या  टप्यात राज्यभर निवेदन देवुन सरकारला जागे करण्याची मोहीम सुरु केली आहे. 

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,ओबीसींमध्ये सामाजिक व राजकीय मागासलेपणाचा प्रतीशोध घेण्याची मानसिकता निर्माण करण्याच कार्य करण्याबरोबरच जातीव्यवस्था व उच्चवर्णियाचा सास्कृतीक दहशतवाद हाच आमच्या मागासलेपणाच्या  दुराव वेवस्थेला कारणभुत असल्याची जाणीव प्रथमताच मडल आयोगामुळे झाली. १९७८ सालच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरच्या महीन्यात तत्कालीन जनता दलाच्या मोरारिी देसाई सरकारने भारतातील सामाजिक आणी आर्थिक स्तरावर मागास राहीलेल्या जाती आणी जमातींचे अध्ययन आणी त्यांचे वर्गिकृत विश्लेषण करण्यासाठी एक सहा सदस्यीय आयोग नेमला. प्रस्तुत आयोगाच्या नेतृत्वाची धुरा ही तात्कालीन समाजवादी विचारवंत आणी खासदार बिंदेश्वरी प्रसाद मडल याच्या खाद्यावर सोपवण्यात आली. पुढे हाच आयोग आणी  शिपारशी आनी ‘मडल कमीशन’ आणी ‘मडल रीपोट’ म्हणुन कायम चर्चेत राहीले. मागासवगीयाच्या (ओबीसीच्या) हितरक्षनार्था असलेल्या आयोगाने १९८० मध्ये आपला अहवाल सादर केला होता. डि.पी.मडल याच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या आयोगाने इतर मागास समाजाची यादी तयार करण्यासाठी सामाजिक, शिक्षण व आर्थिक या प्रश्नावर ११ मुद्याची बिंदुवली तयार केली होती.

आयोगाने हिंदु दर्मियांबरोबरच इतर धर्मातील मागास, की ज्याचा परपरागत व्यवसाय हा हिंदु धर्मा सारखाच आहे अशाचाही विचार केला. हा आधार घेवुन आयोगाने ३७४३ जातीना मागास गटात प्रविष्ठ केले. अशा जातीची सख्या एकुण लोकसंखेच्या ५२ टक्के होती. कालेलकर आयोगाने प्रस्तुत केलेले प्रमाण ३२ टक्के तर राष्ट्रीय नमुना सर्वेक्णाने दिलेल प्रमाण ४० टक्के होते. मडल आयोगाला ब्राम्हनवाद्यानी व त्यांच्या सर्थाकानी मुद्दामच वादग्रस्त बनतवले होत. व्ही.पी. सिंग सरकारने १९९० मध्ये मडल आयोग लागु करण्याची घोषणा केली. यात ओबीसीना २७ टक्के आरक्षणाची तरतुद होती. हे प्रमाण सवोच्च न्यायालयान १९६३ मध्ये बालाजि केस संधर्भात, आरक्षणाचे एकुण प्रमाण हे ५० टक्के पेक्षा जास्त असता कामा नये या निवाडयाच्या मर्यादेला अनसरून होते. परंतु देशात ५२ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना २७ टक्क आरक्षण हे तटपुंजे होते.    

आशा प्रकारेचे निवेदन वंचित बहुजन आघाडि, महिला आघाडि, युवक आघाडि, व शहर आघाडि असे निवेदन मा.निवासी नायब तहसिलदार मा. संजय तायडे यांना दिलेल्या निवेदनावर

      वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, वंचित बहुजन आघाडीचे महिला रावेर तालुका अध्यक्षा सौ. उषा सुरदास,राहुल घेटे, राजेंद्र अवसरमल,रितिक रजाने, प्रतिक दामोदरे, सचिन रजाने,छोटू अढांगळे,सलीम शाह ,सुरेश अटकाळे,वि8नोद तायडे,ज्योती शिरतुरे,इंदुबाई तायडे,कुसुम गाढे,शोभा शिरतुरे,आशा संन्यास यांच्या सहया आहे.@@##########👌👌👌👌👌👌👌👍🙏👌👌👌🙏 ओबीसी बांधावा साठी आपण मागणी केली त्याबद्दल आपले वंचीत बहुजन आघाडी चे धन्यवाद,, ओबीसी ना बरोबर घेऊन एक नवी शक्ती निर्माण करू या,,,अब जो देश हित की , ओबीसी हित की बात करेंगा, वो ही देश पर राज करेंगा,,,🎯🙊🙏प्रशांत बोरकर ओबीसी अदिवासी विकास मोर्चा,9403652599

Thursday, August 6, 2020

बेल #महादेव यांना वाहतो त्याचा उपयोग

बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो भारताच्या बहुतेक भागाच्या जंगलात बेलाची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात आणि शिवपूजेसाठी अत्याव्यश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी, देवाळांजवळ, उद्यानांमध्ये, किंवा घराच्या परसबागेत वाढवली जातात.  या झाडांना खूप महत्व आहे. वातावरणामध्ये ते हवामानातील शुद्धीकरणाचे कार्य करते कारण भरपूर प्रमाणात प्राणवायू इतर झाडाच्या तुलनेत जास्त सोडतात, प्राणवायूचा एक स्त्रोत म्हणुन बेल वृक्ष कार्य करतो आणि वातावरणामधील विषारी वायू शोषून घेतो. या झाडाची फळे अतिशय रुचकर व गुणकारी असतात. बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो आणि या गुणवंत फळाचा  चंदनासारखा सुगंध वातावरण भारून टाकणारा असतो. केवळ बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने, फुले, झाडाची साल व खोडाचा गाभा याचाही आयुर्वेदिक औषधी म्हणून  उपयोग करता येतो.

Tuesday, August 4, 2020

रावेर कांडवेल शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुक्ताईनगर आमदार.चंद्रकांत पाटील आले धावून...

आमदार चंदू भाऊंनी त्यांच्या स्वखर्चाने व ट्रॅक्टर च्या साह्याने खडी,गोटे टाकण्यास सुरवात केली
ता, रावेर
      कांडवेल येथील शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांची भेट घेतली असता सदर कांडवेल-चांगदेव शेत रस्त्याची वर्षभरापासून अत्यंत खराब वाईट अवस्था झाली आहे.व मोठं-मोठे पडलेले आहे व केळी इतर माल वाहतूक करण्यास शेतकरी यांना मोठा प्रमाणात त्रास होत आहे.बाबत समस्या मांडली असता तो करून देऊ असा शब्द दिला होता.आज तो कामाच्या स्वरूपातुन खऱ्या अर्थाने पूर्ण होतांना दिसत आहे..व त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना माल वाहतूक करण्यास अडचण येऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आमदार चंदू भाऊंनी त्यांच्या स्वखर्चाने व ट्रॅक्टर च्या साह्याने खडी,गोटे टाकण्यास सुरवात केली.आ.चंद्रकांत भाऊंच्या मार्गदर्शनाने-जेष्ठ शिवसैनिक छोटू पाटील,राहुल पाटील-उपसरपंच कांडवेल,यांनी स्वतः उभे राहून ट्रॅक्टर च्या साह्याने रस्ता व                      शेतकरी-देविदास वाघ,शंकर पाटील,जानराव पाटील,युवराज पाचपोळे, रतन पाटील,राजकुमार पाटील,सुभाष पाटील.रेम्भोटा यांच्या उपस्थितीत हे करून घेतला.सर्व गावकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले.

Monday, August 3, 2020

अयोध्येतील *भगवान राम* मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती साकारणारे एक *'राम'च

अयोध्येत राम मूर्ती बनविणारा हा ९५ वर्षीय तरुण अवलिया....अयोध्येतील *भगवान राम* मंदिरात बसविण्यात येणारी रामाची उंच मूर्ती साकारण्याचे काम आतापर्यंत १५०० पुतळे साकारणारे एक *'राम'च* करणार आहेत. या अवलिया शिल्पकाराचे नाव आहे *राम सुतार...*

९५ वर्षीय राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा *जन्म इ. स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे* झाला आहे. धुळे करांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.  

मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा सेक्टर ६३ येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत.

अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (२०८ मीटर) रामाचा पुतळा उंच असणार आहे. २० मीटर उंचीचे चक्र ५० मीटर उंचीच्या पायावर असणार आहे. पायाखाली साकारण्यात येणार्‍या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत.

राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील १६ पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे ५० हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा ब्राँझपासून बनवलेला १६ फुटी पुतळा सुतार यांनी साकारलेला सर्वाधिक लोकप्रिय पुतळा आहे.

१९५० मध्ये राम सुतार हे भारतीय पुरातत्त्व विभागासोबत काम करीत होते. तसेच अजंठा आणि वेरूळ येथील अनेक मूर्तींचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर अ‍ॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे..
सध्या त्याचा हा मसेज पण वायरल होत आहे.
💢💢💢💢💢🙏🙏✍️✍️
असे महत्वाचे मॅसेज आपण पाठवू शकता,,820831167

एलआईसी की कुल संपत्ति इस अवधि में 2.71 फीसदी बढ़कर 31,96,214.81 करोड़ रुपये हो गई हे

2019-20 में नये प्रीमियम से LIC की आय 25.2 फीसदी बढ़कर 1.78 लाख करोड़ रुपये हुई


LIC Income: भारतीय जीवन बीमा निगम (एलआईसी) ने 2019-20 में नये प्रीमियम से मिली आय के 25.2 फीसदी बढ़कर अब तक के सर्वोच्च स्तर 1,77,977 करोड़ रुपये तक पहुंच जाने की घोषणा की. हालांकि, इस दौरान कंपनी ने 2,54,222.3 करोड़ रुपये की पॉलिसी का भुगतान किया जो कि मामूली 1.31 फीसदी अधिक रहा. सरकारी बीमा कंपनी एलआईसी ने एक बयान में कहा कि वह जीवन बीमा क्षेत्र में 75.90 फीसदी और पहले साल के प्रीमियम में 68.74 फीसदी हिस्सेदारी के साथ बाजार में अग्रणी बनी हुई है.

पेंशन और सामूहिक रिटायरमेंट कारोबार ने रचा इतिहास

इस दौरान पेंशन और सामूहिक रिटायरमेंट कारोबार ने इतिहास रच दिया. इस वर्ग में नये प्रीमियम से प्राप्त आय एक लाख करोड़ रुपये के पार 1,26,696.21 करोड़ रुपये पर पहुंच गयी. यह साल भर पहले के 90,848.86 करोड़ रुपये के मुकाबले 39.46 फीसदी अधिक है. कंपनी की कुल प्रीमियम आय भी इस दौरान 12.42 फीसदी बढ़कर 3,79,062.56 करोड़ रुपये पर पहुंच गयी. साल भर पहले यह 3,37,185.40 करोड़ रुपये थी.

एलआईसी की कुल संपत्ति में हुआ 2.71 फीसदी का इजाफा

इस दौरान कंपनी की कुल आय 9.83 फीसदी बढ़कर 6,15,882.94 करोड़ रुपये हो गयी, जो साल भर पहले 5,60,784.39 करोड़ रुपये थी. कंपनी की कुल संपत्ति 31,11,847.28 करोड़ की तुलना में 2.71 फीसदी बढ़कर 31,96,214.81 करोड़ रुपये हो गयी. एलआईसी की कुल संपत्ति इस अवधि में 2.71 फीसदी बढ़कर 31,96,214.81 करोड़ रुपये हो गई जो कि एक साल पहले 31,11,847.28 करोड़ रुपये पर थी.

कुल बीमा पेमेंट में मामूली बढ़त

कंपनी ने बयान में कहा कि मार्च 2020 में खत्म हुए वित्त वर्ष के दौरान कुल बीमा भुगतान 2,54,222.27 करोड़ रुपये रहा, जो एक साल पहले के 2,50,936.23 करोड़ रुपये से महज 1.31 फीसदी ज्यादा रहा है.


डिजिटल ट्रांजेक्शन्स में 36 फीसदी की बढ़त

एलआईसी बीमा के लिये ग्राहकों द्वारा डिजिटल लेनदेन में 36 फीसदी की बढ़त हुई. एलआईसी ने कोरोना वायरस महामारी से हुई मृत्यु से संबंधित 561 पॉलिसी दावों के 26.74 करोड़ रुपये का भुगतान किया है.

दिलीप हिरामण पाटील यांची भारतीय जनता पार्टी रावेर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती

आज श्री.स्वामी समर्थ केंद्र रावेर येथे भारतीय जनता पार्टी रावेर शहर अध्यक्ष निवडीची बैठक जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकर भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ता.अध्यक्ष राजन लासुरकर यांच्या उपस्थितित पार पाडली. सदर बैठकीत ता.अध्यक्ष श्री.राजन लासुरकर यांनी श्री.दिलीप हिरामण पाटील  यांची नियुक्ती पत्र देऊन निवड भारतीय जनता पार्टी रावेर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री. मनोज श्रावक होते.
       त्यावेळी बैठकी मध्ये *भारतीय जनता पार्टी रावेर शहराध्यक्ष पदी श्री. दिलीप पाटील व सरचिटणीस पदी श्री.रविंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली*. 
       त्यावेळी उपस्थित *सरचिटणीस सी.एस. पाटील सर, अँड. प्रविण पाचपोहे, उमेश महाजन,शहराध्यक्ष श्री. मनोज श्रावक, सरचिटणीस रविंद्र पाटील, नगरसेवक यशवंत दलाल*,भुषण महाजन, गणेश मराठे, निलेश पाटील, गिरीष पाटील,रमण तायडे सर, नितीन पाटील,अजबराव पाटील, हिलाल सोनवणे, अविनाश जाधव, नितीन पाटील,विनोद कोष्टी यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.

Sunday, August 2, 2020

इस दुनिया में मनुष्य की क्या कीमत होती है?

इस दुनिया में मनुष्य की क्या कीमत होती है?

लोहे की दुकान में अपने पिता के साथ काम कर रहे एक बालक ने अचानक ही अपने पिता से पुछा – “पिताजी इसदुनिया में मनुष्य कीक्या कीमत होती है ?”
पिताजी एक छोटे से बच्चे से ऐसागंभीर सवाल सुन कर  हैरान रह गये.
फिर वे बोले “बेटे एक मनुष्यकी कीमत आंकना बहुत  मुश्किल है, वो तो अनमोल है.”

बालक – क्या सभी उतनाही कीमती और महत्त्वपूर्ण हैं?
पिताजी – हाँ बेटे.

बालक कुछ समझा नही उसने फिर सवालकिया – तो फिर इसदुनिया मे कोई गरीब तो कोई अमीरक्यो है? किसी की कम रिस्पेक्ट तो कीसी की ज्यादाक्यो होती है?
सवाल सुनकर पिताजी कुछ देर तकशांत रहे और फिर बालकसे स्टोर रूम में पड़ा एक लोहे कारॉड लाने को कहा.
रॉड लाते ही पिताजी ने पुछा – इसकी क्या कीमतहोगी?

बालक  200 रूपये.
पिताजी – अगर मै इसकेबहुत से छोटे-छटे कील बना दू  तो इसकी क्याकीमत हो जायेगी ?
बालक कुछ देर सोच कर बोला – तब तो ये औरमहंगा  बिकेगा लगभग 1000 रूपये का.
पिताजी – अगर मै इस लोहेसे घड़ी के बहुत सारे  स्प्रिंग बनादूँ तो?

बालक कुछ देर गणना करता रहा औरफिर एकदम सेउत्साहित होकर बोला “तब तो  इसकी कीमत बहुत ज्यादा हो जायेगी.”
फिर पिताजी उसे समझाते हुए बोले – “ठीक इसी तरहमनुष्य की कीमत इसमे नही है की अभी वो क्या है, बल्की इसमे हैकि वो अपने आप को क्या बना सकता है.”
बालक अपने पिता की बात समझ चुकाथा.

दोस्तों, अक्सर हम अपनीसही कीमत आंकने मे गलती करदेते है. हम अपनी वर्तमान स्थिति को देख कर अपने आप को अर्थहीन (valueless)समझने लगते है.लेकिन हममें हमेशा अथाह शक्ति होती है. हमारा जीवन हमेशा सम्भावनाओसे भरा होता है.हमारी जीवन मे कई बार स्थितियाँअच्छी नही होती है पर इससे हमारी कीमत कम नही होतीहै. मनुष्य के रूप में हमारा जन्मइस दुनिया मे हुआ है इसका मतलब है हम बहुतखाश और महत्वपूर्ण हैं.हमें हमेशा अपने आप को सिखाते (improve)करते रहना चाहिये औरअपनी सही कीमत प्राप्त करने की दिशा में बढ़ते रहना चाहिये.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

Saturday, August 1, 2020

किरण पाटील,यांची रावेर तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या तालुकाध्यक्ष पदी वर्णी......

किरण पाटील,यांची रावेर तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या तालुकाध्यक्ष पदी वर्णी......


ता, रावेर 

सावखेडा येथील किरण साहेबराव पाटील,यांची रावेर तालुका पदवीधर संघांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,
याबाबत सविस्तर माहिती अशी, जळगाव जिल्हा पदवीधर संघांचे जिल्हाध्यक्ष श्री पुंडलिक पाटील यांनी आपल्या सहीनिशी नियुक्ती चे पत्र यांनी किरण साहेबराव पाटील यांना नियुक्ती प्रमाण पत्र दिले, 
तसेच किरण पाटील यांना मित्र मंडळ सह अनेक मान्यवर मंडळी यांनी अभिनंदन पर हार्दिक शुभेच्छा दिल्या,व रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी, संघटन व पवार साहेब यांचें विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी  चांगले प्रयत्न करीन असा आशावाद नवनियुक्त पदवीधर संघांचे रावेर तालुकाध्यक्ष यांनी सर्वांसमोर मांडला.
तर सावखेडा येथील माजी संरपच तथा प्रगती शील शेतकरी श्री साहेब राव दत्तात्रय पाटील यांचे ते चिरंजीव तर सुधीर तराळ, विनोद तराळ,
 गणेश तराळ अंतुली यांचे भाचे आहेत.तर रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे संचालक धनंजय महाजन यांचें जावाई आहे त

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...