Wednesday, March 30, 2022

आईपीओ ने licग्राहकांना आपुलकी आदर युक्त सेवा,🤏 कमी वेळेत , त्त्त्पर सेवा मिळणार 👍🤏👌पारदर्शीव्यवहार कॉर्पोरट मद्ये नोकरशाहीची कार्य शमता वाढणार.

ग्राहक जागृती अभियान क्रमांक 4
👌👉आईपीओ चा  lic  ला आणि जनतेला फायदा  फायदा च  होणार,✍️ग्राहकांना आपुलकी आदर युक्त  सेवा,🤏 कमी वेळेत ,  त्त्त्पर सेवा मिळणार 👍🤏👌पारदर्शीव्यवहार  कॉर्पोरट मद्ये
नोकरशाहीची कार्य शमता वाढणार💫✍️💫
,,सध्या सरकार मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारच्या नवरत्न कंपन्या विक्रीस काढलेल्या पाहतो आहे यातील च्या कंपन्या विक्रीस काढलेल्या होत्या त्यापैकी एलआयसी ही संस्था पूर्वी अडीशे तीनशे कंपन्या बंद पडल्यानंतर तयार करण्यात आलेली होती अशा कंपन्या चा जुना इतिहास आपल्याला माहित असल्यावर सुद्धा आर्थिक क्षेत्रात जनतेला सुरक्षा या दृष्टीने जनतेला सुरक्षित अशी व्यवस्था निर्माण करणे जनतेच्या संपत्तीचे संरक्षण करणे जनतेच्या हिताचे रक्षण करणे ह्या ग्रहणातून व नुकसान भरपाई तत्व हे महत्वाचे धोरण म्हणून बंद पडलेल्या कंपन्यांमधून एलआयसी ची स्थापना झाली होती ह्या एलआयसीला तत्कालीन सरकारने फक्त पाच कोटी भांडवल दिले होते आज ह्या एलआयसीच्या पाच कोटीचा बदल्यात 500000 कोटीपेक्षा जास्त रक्कम केंद्र सरकारला दिलेली आहे याच बरोबर केंद्र सरकारच्या विविध पंचवार्षिक योजनांमध्ये गुंतवणूक केलेली आहे केंद्र सरकार सांगेल तेव्हा संकट काढायच्या वेळी एलआयसी राष्ट्राच्या मदतीला धावून आलेली आहे एलआयसी चा उत्पन्नाचा भाग दरवर्षी पाच टक्के हा नियमितपणे केंद्र सरकारला दिला जातो व उर्वरित 95 टक्के हा भाग एलआयसीचे पॉलिसीधारक यांना वाटण्यात येतो त्याला बोनस असे संबोधण्यात येते एलआयसी एक विश्वस्त संस्था सून जगातील मोठे मोठे विक्रम मोडीत काढले आहेत एलआयसी ही समाजवादाचा आदर्श आधारस्तंभ देशाच्या राष्ट्र निर्मितीमध्ये फार मोठा सहभाग आहे एलआयसी चा आयपी ओ शेअर बाजारात आल्यास इतर कंपन्या विमा कंपन्यांना सुद्धा मोठी घरात पसरलेली आहे त्यांच्या शेअर चे भाव कमी झालेले आहेत एलआयसी ही शेअर मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणारी संस्था आहे एलआयसी ने विविध बँकांमध्ये आयडीबीआय बँक ॲक्सिस बँक एचडीएफसी बँक अशा विविध बँकांमध्ये आपले गुंतवणूक केली आहे उत्पन्नाचा मुख्य म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सवलत व बचती द्वारे होणारे सरकार दरवर्षी 80D 80सी इन्कम टॅक्स डिटेक्शन मध्ये दोलत देवून सवलत घेते त्यामध्ये लाखो सरकारी व खाजगी कर्मचारी दीड लाख रुपयाच्या सूट साठी आपली गुंतवणूक एलआयसी व खाजगी संस्थांमध्ये हाऊसिंग प्रोजेक्ट मध्ये करते बरोबर सरकारला जीएसटी सुद्धा मिळत असतो टर्म इन्शुरन्स मेडि क्लेम वाहन विमा प्लान मध्ये सुमारे 18 टक्के  जीवन बिमा मध्ये दीड टक्के ते पाच टक्केGST लोक दरवर्षी भारत सरकारच्या तिजोरित देत असतात एलआयसी चां संपूर्ण पेशा हा  भारत सरकार ला मिळत असतो त्यामुळे अश्या या बजेट मुळे सरकार स्वतः चेा पायावर धोंडा मारून घेत आहे आता बजेट मधे दुसरे बदल करणे शक्य नाही कारण कोणी विरोध करायला तयार नाही ताकदवर विरोधी पक्ष नाही आणि जे आहेत त्यांनी च हे धोरण सुरू केले आहे त्यामुळे ते पण नाटक पाहत जनतेची सुटका करण्यात आता जनतेला च आंधळं न रहाता जागरूक पणें सनदशीर मार्गाने लढा सुरू करावा लागणार आहे
तसे  पाहिले  तर  आईपीओ  हा  lic  च्या  फायदा  चा  राहणार  आहे , उद्या  सरकार  lic  ला  सांगून   केव्हाही  पैसे  मागु  शकत  नाही  lic  पण  आणखी  पारदर्शिता  होवून  कार्यशमाता  वाढ  होईल, कॉर्पोरेट  चे  स्वरूप  येवून  नफा  वाढेल,  त्यासाठी  सर्व  जनतेने  जागरूकता  आवश्यकता  आहे  व  जे  कार्यक्षम कर्मचारी  अधिकारी  राहतील , कामचुकार  लोक  बाहेर  टाकले  जातील विमा  ग्राहक    विमा  एजेंट   yaani  गेल्या अनेक  वर्षात  जमा  केलेली लाखो  करोड़ो  ची  पूंजी  साल्वेणसी  गेरेंटी  भारत  सरकारची  असल्याने   त्यांना  स्वरक्षण  आहेच, 

प्रशांत बोरकर🤏🤏🤏🙏🙏🙏🙏मुक्त पत्रकार आर्थिक विमा विश्लेषक
8208361187
🤭🤭👆✍️✍️✍️
2/2/2020ला  एक  वर्षापूर्वी   लिहलेले  भाकित  म्हणा  लेख

Tuesday, March 22, 2022

रावेर बायपास सिंदखेड पाल रस्ता चांगला होणारराजद नेते श्री प्रशांत बोरकर यांच्या पाठपुरावा स यश


गेले अनेक महिने पासून आदिवासी भागाला आणि पाल पर्यटन स्थळं यास जोडणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता या रस्त्यावरून मध्यप्रदेश कडे जाणारी जड वाहतूक सुध्धा.होत होती.

परतू या मार्ग कडे दुर्लक्ष केले जात होते 
मागे पंचायत राज समिती आली तेव्हा शुधा या मार्गावरून न नेता खिरोदा सावदा मार्गे पाल कडे जाणे येणे केले होते अनेक  आमदार  मंडळीचे .त्यामुळे या रस्ता कडे दुर्लक्ष झाले होते.
श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना तसेच आदिवासी विकास विभाग यांना पत्र पाठवून या रस्तासह कुसुंबा भवानी माता मंदिराचे कडे जाणारा रस्ता चांगला
करण्याची मागणी केली तो रस्ता ही मंजूर झाला आणि काही काम वन विभाग करणार असल्याचे विस्वानिय वृत आहे

रावेर तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहे आणि निधी परत जातो या संदर्भात राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना पत्र लिहून  लक्ष वेधले होते हा रस्ता पावसाळा पूर्वी  दर्जेदार मजबूत होवून  आदिवासी ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते रशीद तडवी  रामकृष्ण चौधरी भाविक काटकर   वसंत महाजन राठोड. शशांक बोरकर सुभाष अकोले  यांच्या सह अनेक कार्यकर्ते कुसुंबा पाल शिंदखेड मुंजलवाडी भगातील ग्रामस्थ  यांनी  श्री प्रशांत बोरकर यांचे धडाकेबाज कामगिरी चे धन्यवाद व्यक्त केले आहे
तरुण तडफदार न्यूज ने यावर खास रिपोर्ट तयार करून प्रकाश झोत टाकला होता

Wednesday, March 16, 2022

होळीचे अध्यात्मिक पैलू- संत राजिन्दर सिंह जी महाराज

होळीचे अध्यात्मिक पैलू
- संत राजिन्दर सिंह जी महाराज

फाल्गुन महिन्यात सर्वत्र फुले उमलतात तसेच वातावरणात भव्य रंगी-बेरंगी बहर येतो. याच महिन्यामध्ये होळीचा सण फार आनंदात, उत्साहात साजरा केला जातो. यात लोक एकमेकांना गळाभेट देउन होळीच्या शुभेच्छा देतात. ज्याप्रमाणे होळी सणाचा बाह्य पैलु म्हणजे एक दिवस होळी पेटवली जाते, तसेच दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग व गुलाल टाकून पारंपारिक पद्धतीने, हा उत्सव साजरा केला जातो. परंतु याचे एक अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे.

या जगात नेहमी एक असे चक्र चालू असते ज्यामध्ये सत्य आणि असत्य यांच्यात नेहमी युद्ध होत असतं. सत्याला दाबून टाकण्यासाठी असत्य खूप प्रयत्न करते, जेणेकरून ते सत्य कोणत्या न कोणत्या प्रकारे लपविले जाईल. परंतु सत्य अशी एक गोष्ट आहे जी कधीही लपून राहत नाही. कारण की पिता परमेश्वर सृष्टीच्या सुरुवाती पासूनच सत्य होते, आजही सत्य आहेत आणि सृष्टीच्या अंतापर्यंत सत्यच राहतील. होळीचा दिवस हे असं प्रतीक आहे - शेवटी सत्याचा विजय आणि असत्याचा नेहमी पराभव होतो.

पूर्ण संतांच्या मताप्रमाणे होळी पेटविण्याचे एक अध्यात्मिक महत्व आहे की आपण आपल्या अंतरातील दुर्गुणांना जाळून सदाचारी जीवन जगावे. तसेच ज्या प्रकारे आपण बाहेर एकमेकांवर रंग व गुलाल टाकून हा उत्सव साजरा करतो, त्याच प्रकारे पूर्ण गुरूंच्या सहाय्याने ध्यान अभ्यासाद्वारे आपल्या अंतरी प्रभुचे विविध रंग पाहून आपण होळी खेळूया.

या उत्सवाचा एक अन्य पैलू, एकमेकांना रंग लावणे हा सुद्धा आहे. या उत्सवाला लोक पांढरे कपडे परिधान करतात आणि याच्यात सुद्धा एक अध्यात्मिक पैलू आहे. त्या पांढऱ्या रंगात इतर अन्य रंग सुद्धा सम्मिलीत आहेत. याच प्रकारे परमेश्वर सुद्धा आपल्या अंतरी आहे. ज्याप्रकारे पांढरे रंग, सर्व रंगाचे स्रोत आहे, त्याच प्रकारे परमेश्वर सर्व सृष्टीचा स्रोत आहे.

ज्या प्रकारे होळीतील विविध रंग आपल्या कपड्यांवर अनेक रंगांच्या आकृत्या बनवितात आणि आपण त्या आकृत्यांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच प्रकारे आपण आपल्या जीवनात एकमेकांचा प्रेमपूर्वक स्वीकार केला पाहिजे. जर आपण एखाद्या देशाचे अथवा समाजाचे सदस्य आहोत, तेव्हा आपल्याला दुसऱ्यांना सुद्धा अशाच प्रकारे स्वीकारले पाहिजे, जसे पिता परमेश्वर सर्वांचा स्वीकार करतात.

 चला तर, होळीच्या उत्सवाला आपण सर्व आपल्या अंतरातील दुर्गुणांना जाळून एकमेकांवर प्रेम व भातृभावाचा रंग टाकून, मनुष्य जीवनाचा मुख्य उद्देश प्राप्त करूया.

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...