Tuesday, March 14, 2023

MAHAJYOTI तर्फे OBC मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब!!!


 उच्च शिक्षण साठी सध्या दहावीत असणारे ओबीसी भटके विमुक्त विद्यार्थी या योजनेचा फायदा घेण्याचे.आवाहन ओबीसी आदिवासी नेते प्रशांत बोरकर यांनी केले आहे.
 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचण आल्यास  समाज कल्याण कार्यालय महाज्योती .अधिकृत संकेतस्थळ वर कार्यालयाशीकॉल करा..
सदरहू योजना चालू  करण्यासाठी ओबीसी नेते प्रशांत बोरकर यांनी पाठपुरावा केला होता   अन्य  स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी बेरोजगार पदवीधर यांना ही टेबलेट लेप टॉप योजना सुरू करावी शिष्यवृत्ती योजना मधे वाढ करण्यात यावी अशी मागणी ही ओबीसी आदिवासी विकास मंच चे श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय यांना केली आहे.

Saturday, March 4, 2023

पैन कार्ड को आधार कार्ड से कैसे लिंक करें

पैन कार्ड को आधार कार्ड से कैसे लिंक करें

यदि आपका पैन और आधार लिंक नहीं हैं, तो आप उन्हें SMS या ऑनलाइन के माध्यम से लिंक कर सकते हैं। SMS के माध्यम से पैन को आधार से लिंक करने के लिए, अपने पंजीकृत फोन नंबर का उपयोग करके या तो 567678 या 56161 पर SMS भेजें।

आप आयकर पोर्टल पर जाकर और लागू विलंब शुल्क या 1000 रुपये का भुगतान करके पैन को आधार से ऑनलाइन लिंक कर सकते हैं।

  • अपने पैन कार्ड को आधार कार्ड से लिंक करने के लिए भारत के आयकर विभाग की आधिकारिक वेबसाइट पर जाएं: incometaxindiaefiling.gov.in
  • यदि पहले से नहीं किया है तो अपनी आईडी पंजीकृत करें।
  • अपनी यूजर आईडी, पासवर्ड और जन्म तिथि का उपयोग कर पोर्टल में लॉग इन करें। लॉग इन करने के लिए उपयोगकर्ता की आईडी आपका पैन (Permanent Account Number) होगी।
  • आपको अपने पैन को आधार से लिंक करने के लिए एक पॉप-अप विंडो दिखाई देगी।
    लिंक करने के लिए मेन्यू बार पर ‘प्रोफाइल सेटिंग’ में जाएं और होमपेज पर ‘लिंक आधार’ पर क्लिक करें।
  • अपना पैन नंबर, आधार नंबर और अपना नाम दर्ज करें जैसा कि आपके आधार कार्ड में उल्लेखित है।
  • यदि लागू हो तो ‘I have only year of birth in Aadhaar card’ बॉक्स को चेक करें।
  • सत्यापित करने के लिए स्क्रीन पर प्रदर्शित कैप्चा कोड दर्ज करें।
  • Link Aadhaar बटन पर क्लिक करें।
  • अगर आपके द्वारा दर्ज किए गए विवरण आपके पैन और आधार रिकॉर्ड से मेल खाते हैं। यदि आपका विवरण मेल खाता है तो ‘link now’ बटन पर क्लिक करें।
  • आपका पैन कार्ड आपके आधार कार्ड से सफलतापूर्वक लिंक हो जाएगा।
  • एक सफल लिंकिंग प्रक्रिया के बाद, एक पॉप-अप संदेश आपको बताएगा कि आपका आधार आपके पैन से सफलतापूर्वक लिंक हो गया है।

सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजाला दिशा व प्रेरणा देणारे -प्राचार्य डॉ जे बी अंजने

*ऐनपूर महाविद्यालयात युवतीसभे द्वारे विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न* 
ऐनपूर: ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे युवतीसभेद्वारे महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले. उदघाटन सौ. सुनंदाबाई भागवत पाटील निंबोल यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रमुख वक्ते सौ. वंदनाबाई संजय पाटील सरपंच निंबोल ग्रामपंचायत, सौ. सुलभा किशोर पाटील निंबोल , सौ. विमल वेडू पाटील उपशिक्षिका स. व. प विद्यालय ऐनपूर , सौ. सुरेखा मनिष पाटील संचालक सुरेखमणी ब्युटी केयर रावेर, श्रीमती जोत्स्ना महाजन, अध्यक्ष, एकदंत महिला बचतगट या होत्या.
    कार्यशाळेचे उदघाटन सौ. सुनंदाबाई भागवत पाटील निंबोल यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुलेंच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविक आणि पाहुणे परिचय युवतीसभेच्या सचिव डॉ. नीता वाणी यांनी केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार शाल व बुके देऊन करण्यात आला. प्रथम सत्रात उदघाटक सौ. सुनंदाबाई भागवत पाटील यांचे उदघाट्नपर भाषण संपन्न झाले कार्यशाळेस शुभेच्छा देऊन आपल्या मनोगतात त्यांनी विशेष कार्य केलेल्या महिलांचे दाखले देऊन तुम्हीही त्यांचा आदर्श घ्या असे विद्यार्थीनींना आवाहन केले. द्वितीय सत्राचे पहिले पुष्पगुच्छ उपशिक्षिका सौ. विमल पाटील स. व. प. विद्यालय, ऐनपूर यांनी स्त्री शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी स्वतःचे अनुभव कथन करून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे शिक्षण हे एक माध्यम आहे असे त्या म्हणाल्या शिक्षणातून सुसंस्कार मुलींनी घ्यावे, चांगल्या वाईटाची पारख करा. आई वडिलांचे ऋण, आपली संस्कृती विसरू नका. आपले राहणीमान, वर्तन चांगले ठेवा, शैक्षणिक प्रगती चांगली करा असे त्या म्हणाल्या .दुसरे पुष्प निंबोल गावच्या सरपंच सौ.वंदनाबाई संजय पाटील यांनी गुंफले. महिलांची राजकारणातील भूमिका या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यकाळ ते आजपर्यंत चा काळ पाहिला तर महिला सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे स्त्रियांच्या राजकीय प्रवेशामुळे गावाच्या, देशाच्या विकासाला योग्य दिशा मिळते असे मनोगत व्यक्त केले. तिसरे पुष्प सौ. सुलभा किशोर पाटील यांनी गुंफले साहित्यातील स्त्रीया या विषयावर त्या बोलल्या त्यांनी अनेक साहित्यिक स्त्रियांची उदाहरणे कथन करून स्वरचित गुजर भाषेतील कवितांचे वाचन करून त्याचा अर्थ सांगितला. तिसऱ्या सत्राचे पहिले पुष्पगुच्छ सुरेखमणी ब्युटीकेयर रावेर च्या संचालिका सौ. सुरेखा मनिष पाटील यांनी गुंफले त्या स्त्री सौंदर्य आणि त्वचेची निगा या विषयावर बोलल्या. उत्तम व्यक्तिमत्वासाठी वेशभूषा, उत्तम आरोग्य आणि त्वचेची निगा आवश्यक आहे असे त्या म्हणाल्या त्वचेची निगा कशी राखावी त्यासाठीचे घरगुती उपायांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी मेकअप चा डेमो दाखविला. दुसरे पुष्पगुच्छ श्रीमती जोत्स्ना महाजन यांनी गुंफले महिला बचतगट आणि महिलांचे उन्नयन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. एकदंत महिला ग्राम संघा मार्फत त्यांनी 20 बचतगटाची स्थापना करून 200 महिलांना एकत्रित कसे केले याबाबत माहिती देऊन आज महिलाबचतगट विविध व्यवसाय यशस्वीरीतीने करीत आहे. दारिद्ररेषेखालील महिलांचा विकास बचत गटामुळे होत आहे असे त्या म्हणाल्या. त्यानंतर प्रश्नोत्तरे चे सत्र झाले वक्त्यांना विविध प्रश्न विचारून विद्यार्थिनीनी शंका समाधान केले. कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने आपल्या समारोपीय अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळेच आज स्त्रिया आघाडीवर आहे.सावित्रीबाई फुल्यांचे कार्य समाजाला दिशा व प्रेरणा देणारे आहे. मुलींनी केवळ लग्नाचे वेटिंग म्हणून शिकू नये तर करियर साठी शिकावे. आभार प्रा. यास्मिन पटेल यांनी मानले विशेष सहकार्य प्रा. सुषमा मोतेकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेखा पाटील यांनी केले कार्यशाळेस ६४ विद्यार्थीनी सहभागी होत्या.

Wednesday, March 1, 2023

*चिखलदरा येथे विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलन संपन्न*


*पत्रकारांनाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तांनुबाई बिर्जे पत्रकार संघ सदैव तत्पर...*
  - *विलास पाटील, प्रदेश अध्यक्ष*
चिखलदरा :
तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद व्दारे विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलन अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे संपन्न याझाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील महाजन, स्वागताध्यक्षपदी म्हणून प्रदेश अध्यक्ष विलास पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार व सुप्रसिद्ध विचारवंत चंद्रकांत वानखडे, मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे, दिनेश कदम राष्ट्रीय सचिव मराठा वस्तीगृह कक्ष गणेश कापसे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद सूर्यकांतजी ससाने राष्ट्रीय प्रवक्ते तानुबाई बिजे पत्रकार परिषद  चिखलदरा येथील तहसीलदार माया माने, स्तंभलेखक व प्रसिद्ध विचारवंत प्रा प्रेम बोके, अध्ययन समाचार वृत्तपत्राचे संपादक जितेंद्र रोडे,देशौन्नती अमरावती आवृत्ती प्रमुख अमोल इंगोले, पत्रकार मनोज शर्मा, नारायण येवले, दैनिक पुण्यनगरी सुनील धर्माळे, मोहम्मद अशरफ, विनायक येवले, भंडारा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण फुंडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विलास गोंदिले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मयूर वानखडे, जेष्ठ पत्रकार शिवदास मते, हेमंत निखाडे, शेखर चौधरी, संजय बनारसे, अरविंद गावंडे, इतर मान्यवर मंडळी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास पाटील यांनी केले होते.विदर्भ स्तरीय पत्रकार संमेलनाला यशस्वी करण्यासाठी तानूबाई ब्रिर्जे पत्रकार संघ अमरावती जिल्हा अध्यक्ष प्रवीण बोके, अंजनगांव तालुका अध्यक्ष रविंद्र वानखडे, तालुका सचिव उमेश काकड, सचिन अब्रूक, जयेंद्र गाडगे,सागर साबळे, सुजित काठोडे, मयुर राय, मनोहर मुरकुटे, गजेंद्र मंडलिक, सुनील माकोडे, महेंद्र भगत,शरद कडू, बाळासाहेब गोंडचौर, ज्ञानेश तुरखेडे, यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमा बोके यांनी केले प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार वासुदेव काळपांडे यांनी केले तर आभार रवींद्र वानखडे यांनी केले.

*यावेळी उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी सांगितले की, आजच्या पत्रकारासमोर फार मोठे आव्हान आहे.सध्याची स्थिती पाहता पत्रकारीता करणे फार अवघड झाले आहे.तेव्हा जागृत राहून पत्रकारिता करायला हवी असे मत त्यांनी मांडले.*
"*रविश कुमार यांच्या पत्रकारीची दखल जगभरात घेतली जाते. आशिया खंडातील सर्व श्रेष्ठ पत्रकारीतेचा पुरस्कार दिल्या जातो.पण भारतात अश्या खऱ्या पत्रकाराची दखल घेतली जात नाही.उलट त्यांना मजबूर करून पत्रकारितेमधून काढण्यासाठी कट कारस्थान रचून त्यांना मिडिया मधून काढण्यात येते ही फार मोठी दुःखाची बाब आहे. सध्या भारतात हुकूमशाही सुरू असून लोकशाही संपण्याचे कटकारस्थान सुरू आहे"*
- प्रा प्रेमकुमार बोके , स्तंभ लेखक

"*जगा सोबत चालणे शिका, पत्रकारिता करताना सोबत साईड बिझनेस सुध्दा सुरू करा, पत्रकारांनी एस.टी.पास मागण्या पैक्षा स्वतः ची कार घ्या अशी प्रगती करा . ग्रामीण भागातील प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत राहा.नकीच तुम्हाला यश मिळेल."*
- जितेंद्र रोडे, संपादक अध्ययन समाचार

"*आजची पत्रकारिता करणे खुप कठीण झाले आहे.पेपर नियमित चालवणे हे एक अवघड झाले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.त्याचा आवाज दाबण्याचे काम सध्या सुरू आहे.पत्रकारांचे विविध समस्या आहे.त्याकडे सुध्दा लक्ष देण्याचे काम आहे."*
 - शिवदास मते, जेष्ठ संपादक ग्राम वैभव

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...