Friday, July 31, 2020

LIC’s audited figures for year ended March 2020 - New Business: Rs.1,77,977.07cr (25.17% growth). Total Premium Income: Rs.3,79,062.56cr (12.42

LIC of India Announces the Financial Results 2019-2020. LIC’s audited figures for year ended March 2020 - New Business: Rs.1,77,977.07cr (25.17% growth). Total Premium Income: Rs.3,79,062.56cr (12.42% growth). Gross Total Income: Rs.6,15,882.94cr (9.83% growth). Pension and Group Superannuation Business: Rs. 1,26,696.21cr (39.46% growth). Total Policy Payouts: Rs 2,54,222.27cr (1.31% growth).

अहोरात्र काम करणारे प्रांत अधिकारी डाॅ अजित थोरबोले साहेब जळगावजिल्हात उप जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित

रावेर यावल तालुका चे लोकप्रिय  आणि कर्तव्य निष्ठ,उपविभागीय अधिकारी श्री अजित थोरबोले  हे रावेर शहरांतील दंगली मध्ये शांतता दूत पासून त्या करफू मध्ये आलेला क्रोरोना  अश्या दुहेरी आव्हान मध्ये   समाजकंटक यांचे वर प्रतिबंधक कारवाई रोज संध्याकाळी रात्री करून करफू जाहीर करणे  आम्हाला न्यूज माहिती पुर वणे  त्यात कोरोना असे संकट अचानक आले त्याला ही कोरोना फायटर, भयंकर परिस्थितीत महामारीच्या लढाई करणारे, स्वतःताची काळजी न करता ऐवढा भयंकर परिस्थिती त प्रत्येक जीवा साठी अहोरात्र काम करणारे 
 प्रांत अधिकारी डाॅ अजित थोरबोले साहेब जिल्हा त उप जिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे आमचे प्रेरणा स्थान यांचे खुप खुप हार्दिक अभिनंदन🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏👌👌👌✍️✍️✍️🙏❤️💤💢💢💢
प्रशांत बोरकर संपादक तरुण तडफदार
महेश लोखंडे , रामकृष्ण चोधरी, मनोहर लोहार, युवराज महाजन एईनपूर,  शशांक बोरकर, सुभाष अकोले, रशीद तडवी , उदय पाटील,दिलीप पाटील सर,  सर्व मित्र मंडळ रावेर रेलवे प्रवासी मित्र, तरुण तडफदार वाचक

Thursday, July 30, 2020

मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे पुण्याला स्वत आपली कार स्वतः चालवून पुणे च्या कोरोनाचे आढावा बैठक ला हजर,



मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे पुण्याला स्वत आपली कार स्वतः चालवून पुणे च्या कोरोनाचे आढावा बैठक ला हजर,
सोशल मीडियावर व्हायरल झाला फोटो 
अनेक नागरिक कडून सामान्य माणसाच्या प्रमाणे वागणूक चे प्रचंड प्रमाणात स्वागत

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन व नागरिकांतील दुवा म्हणून भूमिका बजावावी.-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक पार पडली.


विधान भवन, पुणे येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव आढावा बैठक आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री श्री. अजित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
  
या वेळी मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, मंत्री श्री. आदित्य ठाकरे, राज्यमंत्री श्री. दत्तात्रय (मामा) भरणे , जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर , जिल्हापरिषद अध्यक्ष तसेच इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाचे मत मांडले जाते त्याबद्दल ऐकून घेणे

बऱ्याच वेळा असे वाटते की मी जे सांगतो तेच खरे आहे मग आपण त्या साठी  भांडण करतो,केव्हा केव्हा आपले म्हणणे ही चुकीचे माहितीचे आधारावर असले तर ते चुकीचे असणार आहे त्यावेळी आपण  क्रॉस चेक  करणे आवश्यक असते
कारण चुकीचे धारणामुळे कुठे तरी फसू शकतो तोंडावर पडू सकतो
आपणास आपली भूमिका चुकीची आहे हे समजून सांगत असेल तर आपण नक्की ती बाजू ऐकून घेतली पाहिजे त्यावर  सत्य असेल तर सहमत झाले पाहिजे त्यात आपण कमीपणा करून घेऊ नये,
कारण आपण जर प्रत्येक वेळी अनुभव घेण्याचा प्रयत्न केला तर आपले आयुष्य कमी पडेल पर अनेक गोष्टी लक्षात येणार नाहीत
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोष्ट खरच सत्य आहे का याची शहानिशा करून मग ती फॉरवड केली पाहिजे
संत यांनी सांगितले आहे की निदकांचे घर असावे शेजारी,, असो आपण आपल्या मनात विचार करत असतात त्यावर चर्चा करा
चुकीचे विचार केव्हा केव्हा विकार असतात हे ध्यानी घ्या कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रहदूषित मीडिया सेल चे मॅसेज फॉरवड करू नका स्वतः  एक जबाबदार नागरिक म्हणून   संदेश मॅसेज सर्च करा अधिक माहिती मिळवा
निर्भयपणे निपक्ष पणे आपले मत तयार करावे, 
🎯🎯🎯🙏🙏🤏👉🌈🌈🔜
प्रशांत बोरकर

Wednesday, July 29, 2020

या राज्य ग्राहक आयोग निकालावर हजारो ठेवीदार यांना ग्राहक संरक्षण कायदाचा लाभ

भारतातील पहिली ठेवीदार ग्राहक 
अर्जदार म्हणून  की त्यामळे लाखों ठेवीदार लोकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला
आज लोक ओळखतात , हक्क  असतात पण यासाठी दिलेला लढा लोकांचं लक्षात राहतो   स्वतः जबाबदार राहून जागरुक राहिले पाहिजे,  जर अन्याय झाला तर लढायचं असते तेव्हा सामने वाले टाळाटाळ करतात  त्याना ग्राहक  कायदा त जे संचालकांना जबाबदारी असते त्यांना कसुरवार ठरवले जाते पण त्यासंदर्भात आपल्या पदाची जबाबदारी  न घेता संस्था मध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आपली जबाबदारी झटकू  शकत नाही त्याचा राज्य आयोग यांनी27 जुले 2000 पर्यन्त ठेवी देण्यासाठी राज्य आयोगाने आदेश दिला होता, त्याची अंमलबजावणी सूरु आहे, पण ग्राहक संरक्षण कायदा मध्ये कसूर केली म्हणून    शिक्षा मिळाली नाहीये, मध्यतरी एका निकालामुळे आता दिवाणी  दरखास्थ म्हणून वसुली रावेर येथे सुरू आहे नवीन अजून कायदात दुरूस्ती झाली असून आणखी कडक झाला आहे।                आता चे  केंद्रीयग्राहक संरक्षण मंत्री  तत्कालीन रेल्वे मंत्री रामविलास पासवान व कायदेविषयक सल्लागार राजकिय गुरू स्व डी के दादा  चोधरी यांचे मार्गदर्शन केले म्हून आज हा निकाल लागला आणि या निकालावर आज लाखो  ग्राहक  ठेवीदार यांना न्याय मिळाला आहे,,  केवळ माहिती साठी अजून खुप सुटसुटीत कायदा झाला असून आता आपण आपल्या हक्काची लढाई लढू शकतो,,   🙏🙏🙏    प्रशांत बोरकर ग्राहक संरक्षण सेवा समिती8208361187 रावेर

*मध्य रेल, मुंबई मंडल टीम की सहायता से इगतपुरी में एक महिला ने दिया बच्चे को जन्म*


 
*मध्य रेल, मुंबई मंडल टीम की सहायता से इगतपुरी में एक महिला ने दिया बच्चे को जन्म*
 
Covid19 संकट के दौरान गर्भवती महिलाओं सहित कई जरूरतमंद रोगियों के जीवन में रेलवे सक्रिय भूमिका निभा रहा है। एक गर्भवती महिला की मदद करने के एक अन्य मामले में, जो 01093 मुंबई-वाराणसी में यात्रा कर रही थी, जो उस समय लेबर पेन में थी, जब ट्रेन देर रात 26.7.2020 को इगतपुरी पहुँचने वाली थी, श्री अवधेश कुमार, डिप्टी स्टेशन मैनेजर, इगतपुरी ने तुरंत इगतपुरी की हेल्थ यूनिट को सूचित किया, जिसके फलस्वरूप  सहायता के लिए हेल्थ यूनिट शीघ्र पहुंच गई।
डॉ ज्योत्सना, सहायक मंडल अधिकारी और टीम ने मरीज को अटैंड किया और इगतपुरी में उतरने की सलाह दी। हालांकि, प्रसव पीड़ा में महिला प्रियंका ने रेलवे मेडिकल टीम की सहायता से स्टेशन पर ही एक स्वस्थ बच्चे को जन्म दिया। प्रसव के बाद नवजात और महिला को प्रसव के बाद के उपचार के लिए एम्बुलेंस द्वारा ग्रामीण अस्पताल, इगतपुरी में स्थानांतरित कर दिया गया है।
--- ---
दिनांक: जुलाई 26,2020
2020/06/41
यह विज्ञप्ति जनसंपर्क विभाग, मध्य रेल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई द्वारा जारी की गई है।

Tuesday, July 28, 2020

शिवसैनिकांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करून....शिवसेनाप्रमुख यांचे वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या,

आ. चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगर जिल्हाप्रमुख, शिवसेना
यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत......


रावेर 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर,बॅनर व कार्यक्रमावरील होणारा खर्च टाळून मुख्यमंत्री सहायता निधीत मदतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी जाहीर आवाहन शिवसैनिक यांना केले होते,
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर विभागांतील निंभोरा तांदलवाडी जिल्हा परिषदेच्या गटातील युवासेना, रावेर तालुका शिवसेना सह जेष्ठ, तरुण सच्चे शिवसैनिक यांनी सुमारे सोळा हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून तो मुख्यमंत्री सहाय्यता निधी उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जमा करून तो धनादेश डॉ अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर, रावेर तहसीलदार सौ उषा राणी देवगुणे यांच्या कडे रावेर तहसीलदार कार्यालयात युवा शिवसैनिक रेभोंटा,छोटू पाटील, 
 विश्वनाथ कोळी, तासखेडा,
नितीन पाटील खिर्डी ,विजय पाटील रेभोंटा ,युवासेना उपतालुका प्रमुख  साबीर बेग,सुभाष महाजन, विजय  पाटील कोळदा ,उपसरपंच राहुल पाटील कांडवेल ,भैया पाटील युवासेना जिल्हा परिषद गट प्रमुख , कन्हैया गणवानी, शांतीलाल पाटील धामोडी, जयवंत राजपूत उदळी , ईश्वर शर्मा सह अनेक शिवसैनिक यांनी प्रांताधिकारी फैजपूर डॉ अजित थोरबोले, रावेर तहसीलदार सौ उषा राणी देवगुणे,
गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.

**************************************
कान्ह देशात कानुबाई रेणूबाई सण घरोघरी साजरा,

Saturday, July 25, 2020

डाॅ.सौ. दिपाली सुशीलकुमार पाटील यांची वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 या पदावर जि.प.धुळे बेटावद येथे नियुक्ती

 सुनिल जी.पाटील विमा प्रतिनिधी अमळनेर  यांची मुलगी डाॅ.सौ. दिपाली सुशीलकुमार पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 या पदावर जि.प.धुळे अंतर्गत बेटावद P.H.C. ता.शिंदखेडा येथे नियुक्तीबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙏🏼

Monday, July 20, 2020

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना तालुकास्तरावरही अद्ययावत आरोग्य यंत्रणा- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
      तालुकास्तरावरही अद्ययावत आरोग्य यंत्रणा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
    अमरावती (जी मा का)   कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व्यापक करण्यासाठी विविध ठिकाणी अद्ययावत आरोग्य यंत्रणा, ट्रॉमा सेंटर्स सुरु करण्यात येत आहेत जेणेकरून ग्रामीण परिसरातील रुग्णांना तिथेच उपचार मिळू शकतील, अशी माहिती अमरावतीजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

      जिल्ह्यात अचलपूर, तिवसा, नांदगावपेठ आदी ठिकाणी ट्रामा सेंटर्सच्या माध्यमातून प्रभावी उपचारांना गती देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन, मोबाईल एक्स-रे यंत्रणा आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उपचारप्रणालीत अधिक सुसूत्रता व गती आणण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी पीडीएमसी व शहरी भागातील रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी दोन्ही रूग्णालयांलगतच्या परिसरात क्वारंटाईन सेंटर ठेवण्याचा प्रयत्न आहे. व्हीएमव्ही महाविद्यालय येथे स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात येत आहे.

                        मनोबल उंचावण्यासाठी उपक्रम

           कोरोनाबाधित, विलगीकरणात असलेले रुग्ण, संशयित यांचे मनोबल उंचावण्यासाठी झूम आदी डिजीटल माध्यमांचा वापर करून मानसिक व्यवस्थापनासंबंधीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, आर्ट ऑफ लिव्हिंग व इतर संस्थांचे सहकार्य घेण्यात येत असल्याचेही श्री. नवाल यांनी सांगितले. विलगीकरणाच्या काळात, तसेच बरे होऊन घरी परतलेल्या नागरिकांच्या विलगीकरणाच्या काळात, कुटुंबियांच्या मानसिक व्यवस्थापनासाठी प्रयत्न होत आहेत. जागरूक नागरिकांनीही या कामात सहभाग द्यावा. त्यासाठी विविध परिसरात समित्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनीही योग्य दक्षता, उपचारप्रणाली याची माहिती घेऊन आवश्यक दक्षता घेत कोरोना नियंत्रणासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
00000बातम्या व प्रमोशन मार्केटिंग 8208361187

आपको कोई मॅसेज भेजे तो ये तीन बात ध्यान रहे,,,उसें गल्त द्वेष भरे मेसेज बाते बताने से रोखे

*एक बार चाणक्य का एक परिचित उनसे मिलने आया और बोला - क्या तुम जानते हो कि  "मैंने तुम्हारे मित्र के बारे में क्या सुना है?"*

*चाणक्य ने उसे टोकते हुए कहा - "एक मिनट रुको।"* 
*इसके पहले कि तुम मुझे मेरे मित्र के बारे में कुछ बताओ, उसके पहले मैं*
 *तीन छन्नी परीक्षण करना चाहता हूं।*

*मित्र ने कहा* *"तीन छन्नी परीक्षण?"*

*चाणक्य ने कहा*- *"जी हां मैं इसे तीन छन्नी परीक्षण इसलिए कहता हूं क्योंकि जो भी बात आप मुझसे कहेंगे, उसे तीन छन्नी से गुजारने के बाद ही कहें।"*

*"पहली छन्नी है "सत्य "।* 
*क्या आप यह विश्वासपूर्वक कह सकते हैं कि जो बात आप मुझसे कहने जा रहे हैं, वह पूर्ण सत्य है?"*

*"व्यक्ति ने उत्तर दिया*- *"जी नहीं,* *दरअसल वह बात मैंने अभी-अभी सुनी है।"*

*चाणक्य बोले* - *"तो तुम्हें इस बारे में ठीक से कुछ नहीं पता है। "*

*आओ अब दूसरी छन्नी लगाकर देखते हैं।*

*दूसरी छन्नी है "भलाई "।*

*क्या तुम मुझसे मेरे मित्र के बारे में कोई अच्छी बात कहने जा रहे हो?"*

*जी नहीं, बल्कि मैं तो...... "*

*"तो तुम मुझे कोई बुरी बात बताने जा रहे थे लेकिन तुम्हें यह भी नहीं मालूम है कि यह बात सत्य है या नहीं।"- चाणक्य बोले।*

*"तुम एक और परीक्षण से गुजर सकते हो।*

 *तीसरी छन्नी है"उपयोगिता "।* 

*क्या वह बात जो तुम मुझे बताने जा रहे हो, मेरे लिए उपयोगी है?"*

*शायद नहीं...*

*यह सुनकर चाणक्य ने कहा*- 

*जो बात तुम मुझे बताने जा रहे हो, न तो वह*  *सत्य है, न *अच्छी* और न ही *उपयोगी*। *तो फिर ऐसी बात कहने का क्या फायदा?"*

*निष्कर्ष :---* 👇🏼

*"जब भी आप अपने परिचित, मित्र, सगे संबंधी के बारे में कुछ गलत बात सुने",* या कोई आपको कोई मसेज भेजे तो  ये तीन बात ध्यान रहे,,,उसें गल्त  द्वेष भरे मसेज बाते बताने से रोखे 

*ये तीन छन्नी परीक्षण अवश्य करें।*
💐💐💐💐💐💐💐
        

Sunday, July 19, 2020

*रावेर येथे १२२५ नागरिकांची तपासणी ७३५० लोकांचे सर्वेक्षण*

 * *खऱ्या अर्थाने शासनाचे कार्य करणारी संस्था म्हणजे कोविड केअर युनिट- आमदार शिरीष चौधरी*

*डॉ सुयोग चौधरी,जळगांव  यांची कॅम्प मध्ये तपासणी*

 रावेर शहरात मध्यवर्ती नगर पालिका ,शादी हाल येथे जळगाव केअर युनिट व  मुस्लिम मुततेहदा कौन्सिल  मार्फत सर्वेक्षण व आरोग्य तपासणी करण्यात आली होती यात  ७३५० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले व त्या पैकी १२२५  लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आला.
*उद्घाटन समारंभ*
कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन रावेर-यावल मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले त्या वेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष दारा मोहम्मद जफर मोहम्मद,प्रांत डॉ अजित थोरबोले, तहसीलदार उषा राणी देवगुणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,केअर युनिट चे अध्यक्ष गफ्फार मलिक,फारूक शेख सह नगर सेवक आसिफ मोहम्मद,अय्युब खान ,शेख कलीम ,असद खान,मुफ्ती अतिक, व शफी सर,सलीम सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूक शेख व आभार समनव्यक फिरोज खान यांनी मानले.

*शिरीष दादा यांचे मार्गदर्शन*

शासनास खरी गरज आहे ती गरज ओळखून कोविड केअर युनिट चे कार्य चालू असून कौटुंबिक सर्वेक्षण करून त्यातील रुग्णाला तपासून मोफत औशोधोपचार दिला जात आहे व लोकांच्या मनातील भीती दूर करीत आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले

* *प्रशासना तर्फे रामदास आकोडे, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन*
नागरिकांनी आपली सुरक्षा स्वतः करावी ,मास्क लावून सामाजिक अंतर ठेवावे व कोविड केअर युनिट सारखे कॅम्प आयोजन करावे असे आव्हान केले.
*अध्यक्षीय अब्दुल गफ्फार मलिक यांचे मार्गदर्शन*
भारत देश हा सर्व जाती धर्माचे असून आजार हा जात,पात बघून येत नाही परंतु काही लोक यांच्यात सुद्धा राजकीय रंग देऊन जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला परंतु शिरीष दादा, अजित थोरबोले यांच्या सारखे बांधव आहे तो पर्यंत या भारतात जातीय वाद वाढणार नाही असे भावनिक आव्हान केले.
*डॉ सुयोग चौधरी मुख्य आकर्षण*
जळगाव येथील फिजिशियन एम डी मेडिसिन डॉ सुयोग चौधरी यांनी सुद्धा वैद्यकिय शिबिरात सहभाग घेऊन पूर्ण एक तास तपासणी केली त्यांच्या टेबलावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती.
*समारोपीय कार्यक्रम*
रावेर व मारुळ येथील डॉक्टरांनी शिबिरात सहभाग नोंदविला व कोरोना च्या युद्धात सहकार्य केले म्हणून त्यांचा सुध्दा प्रमाण पत्र देऊन आमदार शिरीष दादा चौधरी,मुफ्ती अतिकुर रहेमान व गफ्फार मलिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आले.
 *रावेर येथे महिला ६ डॉक्टर सह २१ डॉक्टरांची सेवा*
 डॉ.शरीफ शाह,डॉ.जावेद,डॉ. अब्दुल रहीम, डॉ. वसी अहमद, डॉ.वकार,डॉ.तौसिफ शेख, डॉ.रियाज़ बागबान, डॉ.फिरोज खान,डॉ.अब्दुल वहाब, डॉ.महजबीन सैय्यद, डॉ.निलोफर,डॉ.आफरीन शेख मुख्तार,डॉ.सायमा असलम खान, डॉ. निशाहत अब्दुल  वहाब,( सर्व जळगांव)
  डॉ. सैय्यद मोहम्मद हनिफ़ ,डॉ. शाहिद सैय्यद, डॉ.मोहम्मद अवसाफ़,डॉ.रमीज़ इक़बाल,( सर्व मारुळ)
 डॉ. इरफान शेख, डॉ. यास्मीन खान,डॉ. हबीब मालिक,डॉ. वसीम शेख(सर्व रावेर)
 *रावेर येथील कार्यकर्ते* 
ऐजाज अहमद,रहमान मलिक,सैय्यद अफसर,सैय्यद ज़ाकिर,दानिश खान,मोइन सर,शैख़ सलीम ,फिरोज एम पी जे, शोएब खान,निजामुद्दीन, फिरोज खान, सलीम शेख, नासिर अहमद, शेख मोईन,सैयद अफसर यांनी प्रयत्न केले.
 *जळगाव येथील योद्धे कार्यकर्ते*
अजहर हुसैन,अरशद खान,इब्राहीम हैफिज़
आमिर शेख, अनिस शाह,जुलकर नैन,आबिद हारून,अतिक शेख, रफिक मानियार, सलीम इमाम,सादिक सर,अय्युब सर, मुश्ताक सर,कालु शेख नुरा, सैयद अनिस,अरफात मसूद,यांनी कार्य केले.


 

रावेरला300खाटाचे रुग्णालय व मेडीकल काॅलेज उभारण्याचा सरकारचा 2016 पासून प्रलंबित मागणी पूर्ण करावी पत्रकार प्रशांत बोरकर

 राज्यातील प्रत्येक जिल्हात 300खाटाचे मेडीकल काॅलेज उभारण्याचा सरकारचा 2016 पासून विचार असून ते मैडीकल काॅलेज हे  रावेर लोकसभा चे मूख्यालयी म्हणजे रावैर येथै  तातडीने मंजूर करावे अशी मागणी सामाजीक राजकीय कार्यकर्त पत्रकार प्रशांत बोरकर यांनी तेव्हाच  केली आहै
रावेर हे अनेक वष्रापासून वैद्यकीय सेवापासून दूलर्क्षीत असून  उपजिल्हा रूग्णालय करण्यासही टाळाटाळकरणेत यैत आहे ही मागणी 2 एप्रिल 2016 व त्या आधी पासून आहे  मार्च मध्ये सरकार ने धोरण निश्चित केले होतेत्या बाबतीत 
रावेर येथेच हे मेडीकल काॅलेज व्हावे यासाठी   तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव खडसै ना गिरीष महाजन ऊच्चवेद्यकीय शिक्षणमत्री ना विनोद तावडै सह खासदार रक्षाताई खडसे याचेकडै जाहीर मागणी केली होती परंतु त्यानंतर  महाराष्ट्र राज्य मध्ये सत्तांतर झाले आहे आणि सरकार चे या धोरणाबाबत काही समजायला  मार्ग नाही आणि या मागणी त्यावेळी जर लक्ष दिले असते तर रावेर येथेच उच्च दर्जाचे वेदकीय शिक्षण व आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या असत्या,  सध्या कोरोना मूळे रावेर  तालुक्यातील जनता संसर्ग वाढत असून अनेक वेळा साध्या उपचार सुध्या उपलब्ध होत नसून त्यामुळेआरोग्य सरकारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे रावेर हे राज्याचे  सीमावर्ती भाग तालुका शेवटचे टोक असून  अदिवासी शेतकरी वर्गाचा भरणा असलेल्या या भागाकडे शासनाचे नेहमी दुर्लक्ष झाले आहे, नुकतीच काही दानशूर लोकांनी अत्यावश्यक सेवा साठी निधी देऊन एक तात्पुरता पर्याय उपलब्ध करून दिला आहे
 रावेर येथे आरोग्य असुविधा बद्दल श्री प्रशांत बोरकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती यावेळी रावेर येथे विविध प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार असल्याचे शासनाचे जिल्ह्यातील  प्रमुख अधिकारी यांनी लेखी कबूल केले आहे त्याप्रमाणे तुटपुंजी व्यवस्था करण्यात येत आहे,,, त्यासाठी पुन्हा जनहित याचिका ची वेळ न येता रावेर येथेच 300 खाटा चे हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज कम उप जिल्हा रुग्णालय तातडीने मंजूर करावे त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे  मागणी केली आहे त्याचा पाठपुरावा  पालकमंत्री  सत्तारूढ रावेर मुक्ताईनगर चे आमदार व खासदार यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे व कोणीही छुपा राजकीय विरोध करू नये अशी  कळकळीची अपेक्षा  जेष्ठ पत्रकार सामाजिक  मानवी हक्ककार्यकर्ते श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे

लाकूड तोड्याची नवी हसवणारी अफलातून हास्य कथा😂🤣😀🏃🏃👒

*प्रामाणिक नोकरदार वरून घरी परतत होते...
..
..
..

वाटेत एक नदी होती!
..
..
..
..
..
..
..
..
..
नदीला मोठा पूर आलेला!!😎😎😎😎 
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
पाणी ओसरे पर्यंत थांबण्या शिवाय गत्यंतर नव्हते🥱
साहेब नदीकाठी दगडावर बसले आणि टाईमपास म्हणून आठवडा डायरी लिहिण्या साठी त्यांनी त्याच्या बॅगमधून पेन व कागद बाहेर काढला आणि अचानक… ..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..🧐🧐🧐🧐

 पेन त्यांच्या हातुन निसटला आणि  पाण्यात बुडाला!!!
 साहेब अस्वस्थ झाले.
आजच शंभर रुपये देऊन खरेदी केला होता😌
त्यानी इकडे-तिकडे पाहिले,🙄🤥🙄🤥
 पाण्यात जाण्याचा प्रयत्न करायचे,
आणि भीतीने बाहेर पडायचे.
अगदी नवीन पेन होता,
सोडणे योग्य नव्हते... 
साहेब अस्वस्थ.....
अचानक …….
पाण्यात एक तीव्र लाट आली🥶🥶🥶🥶🥶🥶
..
..
..
..
..
..
..
..

वरुण देव समोर प्रकट झाले!!
साहेब हक्के - बक्के..🤩

 देव आणि कु-हाडीची गोष्ट डोळ्यासमोर आली.
वरुण देव म्हणाले,
साहेब तुम्ही इतके अस्वस्थ का आहात?
प्रमोशन, बदली, वेतनवाढ काय पाहीजे?....सांगा.
..
..
..
..

साहेब संकोचून म्हणाले, "स्वामी!  आज सकाळी नवीन पेन विकत घेतला होता पूर्ण शंभर रुपयाचा!
हे पाहा, माझ्याकडे त्याचे झाकण देखील आहे😫
येथे दगडावर बसुन लिहीताना तो पाण्यात पडला.
देव म्हणाला, "एवढेच ना!"
मी आणतो. "
अस म्हणुन देवाने पाण्यात बुडी मारली!!
..
..
..
..
..
..
..

आणि सोन्याचा चमकदार पेन घेऊन बाहेर आले!!
म्हणाले - हा तुमचा  पेन आहे का?
साहेब  म्हणाले - देवा, मी साधा पोलीस माणूस 
सोन्याचा  पेन कुठे नशीबात माझ्या,  हा पेन माझा नाही.
देव म्हणाला - ठिक आहे आणि पुन्हा पाण्यात  बुडी मारली... 
 यावेळी देवाने हिरे आणि  रत्न जडीत पेन आणले.
 तो म्हणाला -  " घ्या आपला  पेन."😲😲
साहेब  म्हणाले - " प्रभु तुम्ही मांझी चेष्टा का करता आहात?
असा अनमोल पेन आणि तोही माझा ...मी गरीब आहे प्रभु!
प्रभू म्हणाले, “   काळजी करू नका.
आणि पुन्हा एकदा पाण्यात उड़ी मारली….!!
थोड्या वेळाने देव पाण्याबाहेर आले हातात खरा पेन!!
म्हणाले - हा आहे काय?
साहेब  ओरडले - होय, हाच आहे.
प्रभु म्हणाले -   तुमच्या प्रामाणिकपणाने माझे मन जिंकले.
तम्ही खूपच प्रामाणिक आहात.  
हे तिन्ही पेन घ्या, तिन्ही तुमचे!
..
..
..
..
..
साहेब  आनंदित होऊन घराकडे निघाले.
 .
 *कथा अजून आहे  मित्र हो.....*
.
घरी आल्यावर साहेबांनी बायकोला संपूर्ण गोष्ट सांगितली😍😍😍
आणि मौल्यवान पेन देखील दाखवीले.
बायकोला विश्वासच होईना...
काहीतरी नक्की लफडं आहे, असे बोलली.

बरेच स्पष्टीकरण देऊनही जेव्हा बायकोने ऐकले नाही म्हणून  साहेब   तीला घटनेच्या ठिकाणी घेऊन गेले.
..
..
..
..
..
..
..
..
..
..
दोघेही त्या दगडावर बसले,
सर्व कसे कसे घडले ते  सांगू लागले.
तरीही बायको साहेबांची उलट तपासणी घेत होती,

अचानक …….
डुबूक डबुक !!!
बायकोचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली 😛😝
त्याच्या डोळ्यासमोर तारे नाचू लागले.🤩🤩

 हे काय झालं ! जोरात रडायला लागले .....
 अचानक तेव्हा ……
..
..
..
..
..
..
..

पाण्यात उच्च लाटा वाढू लागल्या!!
नदीतुन साक्षात वरुण देव प्रकट झाले !
म्हणाले - काय रे  काय झाले?   का रडत आहात?
तर त्याने  रडताना देवाला  घडलेली सर्व कथा सांगितली.
देव म्हणाला - रडू नकोस.  धैर्य ठेव.
मी आता लगेच तुमच्या  बायकोला बाहेर काढतो.
देव पाण्यात गेले,

आणि… ..
थोड्या वेळात कटरिना कैफला सोबत घेऊन बाहेर आले😜🤪🤪
 म्हणाले - 
ही तुमची  बायको आहे का?
 साहेबानं क्षणभर विचार केला,
आणि ओरडला -
होय, होय, हीच आहे.!!!
..
..
..
..
..
..
..
..
..
आता प्रभु चिडले... 
जोरदार ओरडुन म्हणाले - दुष्ट ....साहेबा 

थांब मी तुला श्राप देतो.😡😡😡😡😡😡😡
..

साहेब  म्हणाला - माफ करा प्रभु...
माझा दोष नाही.
माझा हेतू प्रामाणिक आहे ..
... जर मी हिला माझी नाही असे सांगितले  असते तर आपण  प्रियंका चोप्राला पुढच्या वेळेस आणले असतेस.....
आणि पुन्हा मी नकार दिला असता....
तर तुम्ही माझ्या बायकोला घेऊन आला असता.
मग प्रभु तुम्ही  खुश होऊन मला म्हणाला असतास, जा ह्या तिन्ही तुझ्या...घेऊन जा !

 आता तुम्ही मला सांगा देवा,
 महागाईच्या या युगात....
 ७ वा वेतन आयोगाचे हप्ते पण एक वर्षासाठी स्थगित केले आहेत...
करोना मुळे पगार वेळेवर होत नाहीत..
अश्या परिस्थितीत मी ह्या तिघीना कसे  सांभाळु शकलो असतो? 😜😜😜
परमेश्वरा, मी या तिन्हीचा भार वाहु शकणार नाही.
क्षमा करा देवा.
म्हणुन मी विचार केला आणि एकट्या कटरीनाचाच स्विकार केला!

 *हे ऐकून*...
.
.
 *प्रभूने 
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
त्याला🙏🙏🙏त्रिवार नमस्कार केला*



अश्या काहीतरी लॉजिक वाल्या गोष्टी सांगा  दर वेळी काय ते कोरोना कोरोना लावलंय.....!!
,😂🤣🎃🎃🙏🙏🙏🙏😜😄😄😄😄😂😂,

Wednesday, July 15, 2020

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे कडून बीडीओ देवरे यांना पुरस्कार सन्मान पत्र प्रदान

गडचिरोली जिल्ह्यातील कोरबीपंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून श्री देवीदास देवरे यांनीकृषी वनीकरण सारखे अनेक वर्षे उपक्रम राबवून उत्तम उदाहरण दिले आहे म्हणून 2018-19 चा पंडित दीनदयाळ पंचायत समिती स शक्ती करण पुरस्कार जाहीर केला आहे तसे पत्र त्याना  प्राप्त झाले आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे,, देवरे साहेब यांनी रावेर येथे पण चांगल्या प्रकारे कार्य केले आहे,

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करू नका मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्री, पर्यावरण मंत्र्यांना विनंती

अकोला ते खांडवा असे 176 किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव
  अमरावती (जि मा का)            व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून  जाणारा अकोला खांडवा प्रस्तावित  रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून  इतर पर्यायी भागातून  करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे. 

            रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते खांडवा असे 176 किमी रेल्वे मार्गाला मीटर गेज मधून ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर  केला असून  या रेल्वे मार्गाला लागून 23.48 किमीचे  रिअलाईनमेंटही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मिळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही आणि दुसरीकडे  जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या 100 गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. 

            मुख्यमंत्री म्हणतात की, 1973-74 मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. 2768.52 चौ किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढेल. परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्यांच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे. शिवाय या परिवर्तनामुळे रेल्वे गाड्यांचा वेगही वाढेल. मुळातच हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील 16 गावे आणि या गाभ्याबाहेरील 6 गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या 10 किमी परीघातालीच होती. गावांचे  पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने येथील वन्य जीव झपाट्याने वाढले.

        भारतीय वन्यजीव संस्थेने देखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी  भागातून करावे अशी सूचना केली आहे. केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय बोर्डास देखील मेळघाट प्रकल्पाच्या  वान अभयारण्यातील 160.94 हेक्टर  वन जमीन रेल्वे मार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असे कळविले आहे. 

        रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे पण तसे करतांना विशेषत: मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे आणि येथील पर्यावरणाचा  ऱ्हास टाळणे तितकेच महत्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असेही मुख्यमंत्री म्हणतात.

Tuesday, July 14, 2020

धारावी_पोलीस_तुमचा_अभिमान_आहे सुमारे_15_लाख_लोकवस्ती_असणाऱ्या_धारावीत #covid19_कोरोनावर_नियंत्रण., फुकटचे श्रेय घेणारेवरसोशल मीडियावर चांगलीच टीका

#धारावी_पोलीस_तुमचा_अभिमान_आहे.
👍👍🙏🚔🙏👍👍🙏🚔🙏👍👍🚔🙏👍👍
#सुमारे_15_लाख_लोकवस्ती_असणाऱ्या_धारावीत 
#covid19_कोरोनावर_नियंत्रण.
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आपले महाराष्ट्र राज्य , देश नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या धारावी परिसरात कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या युद्धात धाराविकारांची सरशी झाल्याने मोठा दिलासा मिळाला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एक नवा धारावी पॅटर्न समोर आला आहे.

धारावीत कोरोना नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणेसोबत आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार, या भागातील खासदार, आमदार यांनी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणून हे यश दृष्टीक्षेपात आहे आहे. या मोहिमेत पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी देखील मौलिक कामगिरी केली याचा आपल्याला #अभिमान #असल्याचे_महाराष्ट्र_राज्याचे_गृहमंत्री_श्री_अनिल_देशमुख #सर_यांनी_म्हंटले_आहे.
कोरोना मुक्तीसाठी धारावी परिसरात झालेले शासन, प्रशासन आणि जनता यांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यामुळे कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या याची जागतिक आरोग्य संघटनेने WHO दखल घेतली आहे. ही बाब निश्चितच दिलासा देणारी आहे. या कामी अगदी सुरवातीपासूनच पोलीस यंत्रणेने नागरिकांना विविध माध्यमातून जागरूक करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे पोलीसांचा मोठा वाटा या यशामध्ये आहे असे गृहमंत्री सर म्हणाले. 
धारावीमध्ये कोरोना शिरकाव झाल्यावर पोलीस प्रशासन तातडीने सतर्क झाली. अत्यंत दाट लोकवस्ती, अरुंद गल्ल्या, यातून केवळ एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकते अशी परिस्थिती. त्यामुळे कर्तव्य करणे खुप कठीण होते. त्यावर नियंत्रण करण्यासाठी पोलीसांनी विविध माध्यमातून जनजागृती केली, पोलीसांच्या गाडीतून तसेच अत्याधुनिक ड्रोन च्या ध्वनिक्षेपक मधून योग्य माहीती देऊन लोकांना जागृत करणे. अत्याधुनिक ड्रोन मुळे जवळपास चार किलोमीटरचा परिसर कव्हर होत होता. तसेच काही प्रसंगी नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना समजावून सांगून कोरोनाचे काय दुष्परिणाम आहेत याची माहिती देण्यात येत. तसेच कोरोनाला कसे हरवले पाहिजे, त्याचे कोणते दुष्परिणाम भोगावे लागतील याबाबतच्या क्लिप्स व्हाट्सअप्प ग्रूप द्वारे, ध्वनिक्षेपक द्वारे नागरिकांना पोहचविल्या जात. अरुंद रस्त्यातून पायी चालत गस्त घालून लोकांमध्ये जनजागृती केली. 

कोरोनामध्ये लोकांच्या दैनंदिन गरजा हे देखील पोलीसांपुढे आव्हान होते. सर्व दुकानदार यांना बोलावून सोशल डीष्टसिंग चे महत्त्व पटवून देऊन त्यानुसार लोकांना किराणा, भाजीपाला द्यावा अशा स्पष्ट सूचना दिल्या. भाजीपाला, मटण, चिकन यांची दुकाने मोकळ्या जागेत हलवली. याचाही फायदा नक्की झाला. धारावीतील 25, 30 खानावळ लोकांना बोलावून घेऊन लोकांना घरपोच सेवा देण्याची व्यवस्था करण्यासाठी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे या परिसरातील सामाजिक संस्थाच्या माध्यमातून दररोज 25 ते 30 हजार लोकांना दोन वेळेस जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. धारावी परिसरात बिहारी लोक व्यवसायानिमित्त राहत असल्याने त्यांनाही बिहारी जनता असोसिएशन मार्फत बोलावून सूचना दिल्या व मदत केली. महत्वाचे म्हणजे पोलीसांनी धारावीच्या विविध भागातील प्रत्येकी 2-2 स्वयंसेवक यांना बोलावून कोरोना बद्धल सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्फत देखील गर्दीवर नियंत्रण मिळवले असल्याचे गृहमंत्री साहेबांनी सांगितले. 
#धारावी_पॅटर्न_यशस्वीपणे_राबविणारे_धारावी_पोलीस #ठाण्याचे_वरिष्ठ_पोलीस_निरीक्षक_श्री_रमेश_बाबुराव_नांगरे  #व_त्या_ठिकाणी_नेमणुकीचे_सर्व_पोलीस_अधिकारी, #कर्मचारी_स्वयंसेवक_यांचे_काम_खरच_खूप_कौतुकास्पद #आहे.
🇮🇳🇮🇳 #सॅल्यूट_धारावी_पोलीस 🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳 #जयहिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳 
#Visit_Facebook_Page
#महाराष्ट्र_पोलीस_वर्दीतला_माणूस
#अभिजीत_मुळे_सोलापूर_ग्रामीण
#
 योग्य लोकांना श्रेय मिळून चांगले काम सुरू राहावे यासाठी तरुण तडफदार  धारावी पोलीसटीम  व जनता याचे त्याचे अतुलनीय कामासाठी सलाम करीत आहे,,,

Monday, July 13, 2020

आपको अपनी ज़िन्दगी काleader बनाता है. आप अपना भाग्य खुद बनाते हैं, और जो सपने आपने देखे हैं उन्हें साकार करते हैं.

Habit  Begin with the End in Mind  अंत को ध्यान में रख कर शुरुआत करें. 

तो, आप बड़े होकर क्या बनना चाहते हैं? शायद यह सवाल थोड़ा अटपटा लगे,लेकिन आप इसके बारे में एक क्षण के लिए सोचिये. क्या आप अभी वो हैं जो आप बनना चाहते थे, जिसका सपना आपने देखा था, क्या आप वो कर रहे हैं जो आप हमेशा से करना चाहते थे. इमानदारी से सोचिये. कई बार ऐसा होता है कि लोग खुद को ऐसी जीत हांसिल करते हुए देखते हैं जो दरअसल खोखली होती हैं–ऐसी सफलता, जिसके बदले में उससे कहीं बड़ी चीजों को  गवाना पड़ा. यदि आपकी सीढ़ी सही दीवारपर नहीं लगी है तो आप जो भी कदम उठाते हैं वो आपको गलत जगह पर लेकर जाता है.

Habit 2  आपके imagination या  कल्पना  पर आधारित है– imagination , यानि आपकी वो क्षमता जो आपको अपने दिमाग में उन चीजों को दिखा सके जो आप अभी अपनी आँखों से नहीं देख सकते. यह इस सिधांत पर आधारित है कि हर एक चीज का निर्माण दो बार होता है. पहला mental creation,और दूसरा physical creation. जिस  तरह blue-print तैयार होने केबाद मकान बनता है , उसी प्रकार mental  creation  होने के बाद ही physical creation होती है.अगर आप खुद  visualize  नहीं करते हैं कि आप क्या हैं और क्या बनना चाहते हैं तो आप, आपकी life कैसी होगी इस बात का फैसला औरों पर और परिस्थितियों पर छोड़ देते हैं. Habit 2  इस बारे में है कि आप किस तरह से अपनी विशेषता को पहचानते हैं,और फिर अपनी personal, moral और  ethical  guidelines के अन्दर खुद को खुश रख सकते और पूर्ण कर सकते हैं.अंत को ध्यान में रख कर आरम्भ करने का अर्थ है, हर दिन ,काम या project  की शुरआत एक clear vision  के साथ करना कि हमारी क्या दिशा और क्या मंजिल होनी चाहिए, और फिरproactively  उस काम को पूर्ण करने में लग जाना.
Habit 2  को practice मेंलाने का सबसे अच्छा तरीका है कि अपना खुद का एकPersonal Mission Statement बनाना. इसका फोकस इस बात पर होगा कि आप क्या बनना चाहते हैं और क्या करना चाहते हैं.ये success के लिए की गयी आपकीplanning है.ये इस बात की पुष्टिकरता है कि आप कौन हैं,आपके goals कोfocus  में रखता है, और आपके ideas  को इस दुनिया में लाता है. आपकाMission Statement आपको अपनी ज़िन्दगी काleader बनाता है. आप अपना भाग्य खुद बनाते हैं, और जो सपने आपने देखे हैं उन्हें साकार करते हैं.
ऑर्डर8208361187

विलास ताठे सारखे सामान्य कार्यकर्ते करीत आहेत रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा, मोठे नेतेचे दुर्लक्ष

चिनावल कुंभारखेडा रस्ता दुरुस्तीचे कामं प्रत्यक्षात
 सुरू ...
 कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विलास ताठे यांच्या पाठ पुराव्याला यश, संबंधित ग्रामस्थांमध्ये संतोष...



ता, रावेर..

गेल्या अनेक दिवसांपासून चिनावल कुंभारखेडा हा रस्ता खूप मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता, 

, ह्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले होते,वाहन चालवणे डोकेदुखी ठरत होते, 
वाघोदा,चिनावल,कुंभारखेडा या गावांना जोडणारा एकमेव रस्ता हा दुवा आहे, या परिसरात केळी ची मोठी बाजारपेठ आहे ,या परिसरात दररोज चाळीस, पन्नास, ट्रक केळीची वाहतूक बाहेर राज्यात याचं मुख्य रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी केली जाते, या एका  ट्रक चे अंदाजे दिडेश ते पावणे दोनशे विंक्ंटल वजन असते, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, बैलगाडी, ट्रक्टर ,रिक्षा सह मोटारसायकल यांनी नेहमीच रहदारी ने वापरत असतात, तसेच आताचं पावसाळ्याचीही सुरूवात झाली असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला या नादुरुस्त रस्त्यामुळे जाणे येणे खुप जिकिरीचे होतं यामुळे
 शेतकऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली होती,
 सदर रस्तयाचे काम  लवकर लवकर सुरू झाल्याने
, तसेच
संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवून, तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानं कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी चे विलास ताठे यांच्या मागणीला यश आले, त्या बद्दल त्यांनी समाधान
 व्यक्त केलं ,
त्याचप्रमाणे ह्या रस्त्यांची दुरवस्था , शेतकऱ्यांना यांचे रहदारी चे महत्व लक्षात घेता कै हरीभाऊ जावळे यांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त मंजूर करून घेतला होता, तरीही संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी वर्क ऑर्डर वर सहीसाठी बराचसा वेळ घेतला, तसेच मार्च महिन्यात वर्क ऑर्डर वर सही करूनही चार महिने होतं आले असून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी रस्ता दुरुस्त कामं हाती घेतले नाही, यामुळे विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांनी विद्यमान आमदार यांच्या रावेर तहसीलदार कार्यालयात जनता दरबार आयोजित वेळी शिरीष चौधरी यांच्या कडे ह्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मागणी केली होती, आता तर संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवून जबाबदारी, तत्परतेने या रस्त्याचे दुरूस्ती चे काम सुरू करावे, अशी मागणी संबंधित परिसरातील शेतकरी, सामान्य माणूस यांच्या कडून मोठ्या प्रमाणात होतं होती, असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलास ताठे यांनी दिला होता,8208361187

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...