Wednesday, July 29, 2020

या राज्य ग्राहक आयोग निकालावर हजारो ठेवीदार यांना ग्राहक संरक्षण कायदाचा लाभ

भारतातील पहिली ठेवीदार ग्राहक 
अर्जदार म्हणून  की त्यामळे लाखों ठेवीदार लोकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला
आज लोक ओळखतात , हक्क  असतात पण यासाठी दिलेला लढा लोकांचं लक्षात राहतो   स्वतः जबाबदार राहून जागरुक राहिले पाहिजे,  जर अन्याय झाला तर लढायचं असते तेव्हा सामने वाले टाळाटाळ करतात  त्याना ग्राहक  कायदा त जे संचालकांना जबाबदारी असते त्यांना कसुरवार ठरवले जाते पण त्यासंदर्भात आपल्या पदाची जबाबदारी  न घेता संस्था मध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आपली जबाबदारी झटकू  शकत नाही त्याचा राज्य आयोग यांनी27 जुले 2000 पर्यन्त ठेवी देण्यासाठी राज्य आयोगाने आदेश दिला होता, त्याची अंमलबजावणी सूरु आहे, पण ग्राहक संरक्षण कायदा मध्ये कसूर केली म्हणून    शिक्षा मिळाली नाहीये, मध्यतरी एका निकालामुळे आता दिवाणी  दरखास्थ म्हणून वसुली रावेर येथे सुरू आहे नवीन अजून कायदात दुरूस्ती झाली असून आणखी कडक झाला आहे।                आता चे  केंद्रीयग्राहक संरक्षण मंत्री  तत्कालीन रेल्वे मंत्री रामविलास पासवान व कायदेविषयक सल्लागार राजकिय गुरू स्व डी के दादा  चोधरी यांचे मार्गदर्शन केले म्हून आज हा निकाल लागला आणि या निकालावर आज लाखो  ग्राहक  ठेवीदार यांना न्याय मिळाला आहे,,  केवळ माहिती साठी अजून खुप सुटसुटीत कायदा झाला असून आता आपण आपल्या हक्काची लढाई लढू शकतो,,   🙏🙏🙏    प्रशांत बोरकर ग्राहक संरक्षण सेवा समिती8208361187 रावेर

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...