गेले अनेक महिने पासून आदिवासी भागाला आणि पाल पर्यटन स्थळं यास जोडणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता या रस्त्यावरून मध्यप्रदेश कडे जाणारी जड वाहतूक सुध्धा.होत होती.
परतू या मार्ग कडे दुर्लक्ष केले जात होते
मागे पंचायत राज समिती आली तेव्हा शुधा या मार्गावरून न नेता खिरोदा सावदा मार्गे पाल कडे जाणे येणे केले होते अनेक आमदार मंडळीचे .त्यामुळे या रस्ता कडे दुर्लक्ष झाले होते.
श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना तसेच आदिवासी विकास विभाग यांना पत्र पाठवून या रस्तासह कुसुंबा भवानी माता मंदिराचे कडे जाणारा रस्ता चांगला
रावेर तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहे आणि निधी परत जातो या संदर्भात राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र यांना पत्र लिहून लक्ष वेधले होते हा रस्ता पावसाळा पूर्वी दर्जेदार मजबूत होवून आदिवासी ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळेल असा विश्वास राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते रशीद तडवी रामकृष्ण चौधरी भाविक काटकर वसंत महाजन राठोड. शशांक बोरकर सुभाष अकोले यांच्या सह अनेक कार्यकर्ते कुसुंबा पाल शिंदखेड मुंजलवाडी भगातील ग्रामस्थ यांनी श्री प्रशांत बोरकर यांचे धडाकेबाज कामगिरी चे धन्यवाद व्यक्त केले आहे
No comments:
Post a Comment