नवीन अभ्यासक्रमास शिष्यवृत्ती देण्यात शासनाचे पक्षपाती भूमिकेबद्दल राजद नेते ओबीसी आदिवासी नेते श्री प्रशांत बोरकर यांची राष्ट्रपती सचिवालयकडे तक्रार
केली आहे
जळगाव गेल्या तीन वरशापासून bvok bca bsc msc computer तसेच अन्य अनेक नवीन अभ्यासक्रम चे विद्यार्थी यांना केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना याचा लाभ मिळत नाही अनेक पदवी अभ्यासक्रम हे केंद्र सरकारने मंजूर केलेले आहे तरी पण त्यांना शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना लागू करण्यास टाळाटाळ केली जात आहे त्यातही संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या विविध पदवी अभ्यासक्रम यांना पण शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात यावी यासाठी श्री प्रशांत बोरकर यांनी गेले अनेक वर्षे मागणी केली आसुन शेकडो वेळा पत्र ईमेल करून शासनाने पुढाकार घेऊन शासन निर्णय घेतला पाहिजे म्हणून पाठपुरावा करत आहेत मुख्यमंत्री महोदय कार्यालय कडून तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाधिकऱ्यांमार्फत मागण्या पुढील विभागाकडे पाठविण्यात आले आहे परतू याकडे याकडे काही जन प्रस्ताव पाठविण्यास शासन निर्णय घेऊन जाहीर करण्यात दिरंगाई करत आहे त्यामुळे हजारो आदिवासी विकास विभाग ओबीसी समाज भटके विमुक्त जाती जमाती चे विथार्थी यांचे वर अन्याय होत आहे म्हणून राष्ट्र पती सचिवालय कडे तक्रार केली आहे
sc st obc nt vjnt ews open यांना सर्व समाजाचे विद्यार्थी यांना त्या विभागाकडून तसेच किमान कौशल विभागाकडून iti प्रमाणे 28500शिष्यवृत्ती तातडीने द्यावी अन्याय पक्ष्यपात दूर करावा अशी मागणी राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र राज्य महासचिव रा
प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे कडे पुन्हा केली आसुंन या प्रकरणात स्वतः लक्ष द्यावे अशी पुन्हा शेवटची मागणी केली आहे आता ही मान्यवर यांनी त्यावर लक्ष न दिल्यास नाईलाज म्हणून
No comments:
Post a Comment