रावेर,,आज रात्री 1 ते पहाटे 5 च्या सुमारात वादळाचा तिव्र असा तडाखा आपल्या जळगाव जिल्ह्यात खास करून आपल्या विभागात बसल्याची दाट शक्यता आहे. तरी या नैसर्गिक आपत्ती काळा मध्ये आपण स्वताला सुरक्षित ठेवावे, आता जागरुक राहणे गरजेचे आहे व प्रशासनाला साथ द्यावी.
हि नम्र विनंती असे आवाहन रावेर यावल तालुक्याचे उपविभागीय अधिकारी dr अजित थोरबोले व रावेर चे तहसिलदार उषाराणी देवगुणे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे,#####
No comments:
Post a Comment