मुंबई,,,🙏, प्रशांत बोरकर यांजकडून तरूण तडफदार टीम🙏
उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले की आपण पुनच हरिओम करीत आहोत,, सकाळी मॉर्निग वाक ला परवानगी, पण सर्व जबाबदारी पार पडली पाहिजे,, विविध प्रकारच्या मुद्दा वर उल्लेख करून सर्वव्यापी माहिती दिली,,, महाराष्ट्र राज्य ला बदनाम करण्याची कृती बद्दल नाराजी व्यक्त केली त्याबरोबर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे मुद्धमून आभार मानले व राष्ट्रपती राजवट लागू करा पण हे संकट कोण निवारण करणार,,आम्ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गर्क आहात 65 हजार रुग्णांपैकी 28 हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत,,, लोकांना कशी काळजी घ्यावी याबद्दल खुप बारकाईने माहिती दिली कळकळीची भाषा बरोबर क्रोरोना चे विरोधात कणखरपणा ही भाषणांत दिसून आला,,, 2 लॅब चे 77 प्रयोगशाळा त्यावरून 100 चे वरती नेणार,,,चाचण्यांचे संख्या वाढविणार,,
No comments:
Post a Comment