Saturday, March 28, 2020

रावेरच्या दंगल मुळे असलेल्या संचारबंदीत 24 तासांची वाढ करण्यात आली आहे 29 मार्चच्या रात्री 11 वाजेपर्यंत संचारबंदी  वाढविण्यात आली आहे प्रांत अजित धोरबोले यांचा आदेश ,,

रावेर येथे दंगलीच्या पार्श्‍वभूमीवरलागू करण्यात आलेल्या कर्फ्यू आज पुन्हा उद्या 29 मार्च 2020 रात्री अकरा वाजेपर्यंत तर्फे संचारबंदी लावण्यात आली आहे तसे आदेश प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी दिले आहेत,,
रावेर  शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्था हा व्यवस्थित  ठेवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते दरम्यान फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात असून प्रशासन रावेरमध्ये शांतता ठेवण्यासाठी कडकबंदोबस्त ठेवण्यात आला आहे मोठ्याप्रमाणावर शोध कार्य राबववण्यात येत आहे,,

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...