रावेर येथे दंगलीच्या पार्श्वभूमीवरलागू करण्यात आलेल्या कर्फ्यू आज पुन्हा उद्या 29 मार्च 2020 रात्री अकरा वाजेपर्यंत तर्फे संचारबंदी लावण्यात आली आहे तसे आदेश प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी दिले आहेत,,
रावेर शहरांमध्ये कायदा-सुव्यवस्था हा व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समजते दरम्यान फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात असून प्रशासन रावेरमध्ये शांतता ठेवण्यासाठी कडकबंदोबस्त ठेवण्यात आला आहे मोठ्याप्रमाणावर शोध कार्य राबववण्यात येत आहे,,
No comments:
Post a Comment