Saturday, February 29, 2020

रेल्वे चे महत्त्व जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी🙏 महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा भागात रेल्वे गाड्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तातडीची गरज

रेल्वे चे महत्त्व  जिंदगी के साथ भी  जिंदगी के बाद भी🙏
रेल्वेही सर्वसामान्य माणसाचे जीवन रेखा झालेली आहे महत्वाचे दळणवळण साधन संपर्काचे साधन झाले आहे काल मी स्मशानभूमीत असताना बऱ्याच जणांनी रेल्वे संपर्क नसल्यामुळे अनेकजण मूर्त व्यक्तीला भेटण्यासाठी येऊ शकत नसल्याची खंत व्यक्त करीत होते त्याच वेळी दुसऱ्या समाजातील दफनभूमी सुद्धा रावेरला सचखंड पुणे साठी रेल्वे गाड्या स्टॉप मंजूर होणे आवश्यक असल्याचे फोनवरून सांगितले कारण रेल्वे ही संपर्कासाठी दळणवळणासाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे आणि नातेवाईक मित्रमंडळी यांना सुख दुःखात  भेटण्यासाठी नोकरी  व्यापार व्यवसायासाठी गरीब लोकापासून ते श्रीमंत पर्यंत सर्वांना सोयीचे असे असे रेल्वे ते माध्यम आहे तेव्हा कामायनी ताप्ती गंगा या गाड्या चां स्टॉप मंजूर झाला नंतर एक वरसापुर्वी चां महानगरी चा स्टॉप रावेर लामंजूर झाला तेव्हा अनेक पेशंट यांनी मला धन्यवाद व्यक्त केले त्यात अनेक कॅन्सर चे पेशंट नासिक मुंबईला उपचारासाठी जातात व रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे पेशंट ची तब्येत आणखी बिघडते रोज शेकडो लोक रस्ता अपघातात मृत्यू पडत आहेत त्यामुळे रेल्वे ही सुरक्षित व कमी पेश्यात लवकर पोहचण्याचे साधन आहे, रावेर चा स्टॉप मुळे लाखो प्रवासी जनतेकडून प्रचंड स्वागत झाले लोकपरतिनिधींनीही शुभारंभ व श्रेय संधी  मिळाली त्यांना राजकीय फायदा झाला त्याबरोबर प्रवास करणाऱ्या लोकांची , श्रेय  घेण्याची त्यांना गाडीचा  स्टॉप मुळे सोय झाली   आमचे सर्वाचे प्र्यंत्त असले मुळे शेकडो लोकांनी फोन करून सांगितले अनेक अनेक माता-भगिनींना आमच्या नातेवाईकांच्या शेवटचे अंत्यदर्शन आम्हाला घेता आले ते केवळ ह्या थांबल्यामुळे त्याबद्दल धन्यवाद कृतज्ञता व्यक्त केली रावेरला रेल्वे गाड्यांचे स्टॉप होणे आवश्यक आहे किंवा खंडवा भरपूर रावेर पासून मुंबई पुणे नागपूर साठी रेल्वे गाड्या सुरू होणे महत्त्वाचे आहे कारण लांब पल्ल्यांच्या गाड्यांना स्टॉप देण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमी करते व वेळ आणि पैशाचा तळवेल वसंत नसल्याचे कारण सांगून नागरिकांना सुविधा देण्यापासून पर्वत करते त्यामुळे त्या भरलेल्या गाड्या घेण्यापेक्षा बुऱ्हानपूर खंडवा रावेर पासून नव्याने पॅसेंजर फास्ट पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू होणे आवश्यक आहे रावेर मध्यप्रदेशच्या सीमारेषेवरील तालुका लोकसभा केंद्र आहे त्यामुळे ह्या भागातील महाराष्ट्र मध्यप्रदेश च्या सीमा भागातील लोकांना सुविधा मिळणे आवश्यक आहे त्यासाठी रेल्वे प्रशासनाने खांडवा बुरानपुर रावेर पासून फास्ट पॅसेंजर सुरू करण्याची अत्यंत आवश्यकता आहे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी गरज आहे हे लक्षात घेऊन त्यासंदर्भात कारवाई व्हावी व जबाबदार लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष देऊन केवळ मतांसाठी जनतेचा प्रवाशांचा वापरण्याकरता सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची सर्व लाखो प्रवासी जनतेकडून अपेक्षा आहे
🙏🙏 आपलाच प्रवासी मित्र प्रशांत बोरकर व सर्व सदस्य रावेर परिसर लोकसभा रावेर

No comments:

Post a Comment

संपादक के बोल

मंगल देवता (ग्रह) को प्रसन्न करने के उपाय

—हनुमानजी की आराधना (हनुमान चालीसा, सुंदरकाण्ड का पाठ और हनुमानजी को चोला चढ़ाने) से मंगल देवता संतुष्ट हो जाते हैं और अशुभ फल न...