जे नातेवाईक मित्रमंडळी अडकली आहेत त्यांनी सरकार कडे email पाठवा सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे,,, पण घाबरून न जाता संयम ठेवा,ही एक परीक्षा ची घडी आहे असे समजा की bigbos चे घरात आहोत,, आपल्या नातेवाईक मुलाकडे लष्य ध्या त्यांचे शी बोलत रहा त्यांना. हसवत ठेवा,,आताची मुले खूप हुशार आहेत पण खूप हळवी आहेत, स्वाभिमानी आहेत,, म्हणून ते कोणाला मदत मागत नाहीत,,त्याकरता थोडे स्वतः हुन न मदत करता मित्रांकडून बा कमी स्वस्त शीवभोजण उपलब्ध करून द्यावे कृपया तेथे कोणतेही फोटो बाजी करू नये,, व्यापारी उद्योजक यांनी यावेळी कमी नफा घेवून विक्री करावी,,मानवता धर्म ठेवलात तर माणूस जगेल,, कोणताही भेदभाव न करता जवळच्या गावातल्या लोकांना मदत करा,,, तरुण मुलांना त्यांच्या मनात काहूर माजले असेल भविष्याबद्दल तर त्यांना समजावून सांगा की हे दिवस नक्की जातील चांगले दिवस येतील कोणीही आत्त्तयी पना करू नका आपला आत्मा तृप्त हा दुसऱ्याला शांती समाधान दिल्यानेच मिळणार आहे या वेळी कोणताही पक्ष जात धर्म भाषा भेदभाव न करता त्याग करून मदत करणे संयमी शांतता वादी अहिंसा सत्य सनदशीर मार्गाने आपण जगा आणि दुसऱ्यांना जगू द्यावे,तरच मानव जात शिल्लक राहील नाहीतर कोरोणा अगोदर दूसरी कारणे वेगवेगळी रूपे आहेत त्यामुळे जनतेने सुद्धा आता आपल सद स द विवेक विचार ठेवून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ,, मदत करणे माणूसकी आपले पंथ,,🙏🙏
प्रशांत बोरकर ,,21/042020
No comments:
Post a Comment